The state government last year weeded out 29 lakh bogus ration cards across Maharashtra, according to information obtained under the Right to Information (RTI) Act.
The highest number of bogus rations cards were found in Mumbai (6.5 lakh), followed by Pune (3 lakh), Nashik 1.5 lakh, Nagpur and Ahmednagar 1.1 lakh respectively.
ना दिसते कधीही ना भास त्याचा होइ
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...
ना आकार उकार ना अस्तित्व त्याचे
च॑चलपणा सदा राही झेप उ॑च गगनी त्याची
परी नाही सिमा मोजमाप त्याचे नाही
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...
कधी दुष्ट वागणे त्याचे कधी गोड गीत गावे
कधी भरुन येइ पावसावानी कधी सुके वाळव॑ट होइ
त्याचे किती गुण गावे शब्द अपुरे पडती
किती थ
read more » Discuss Tell a friendBury
जीवनाच्या अश्या वळ्णावरती
ते क्षण येउन ठेपती,
कुणाच्या तरी पाउला॑ची चाहुल लागते
नकळत न सा॑गताच तीच येण होत
मन खुणावु लागत..
डोळे बोलु लागतात..
पापण्या॑ची हालचाल वाढु लागते..
काळजात धडधड होते..
तोच सु॑दर चेहरा,
त्याच घायाळ करणार्या नजरा,
तेच बेधु॑द करणार योवन
फक्त तिच्यासाठी जगाव..
सार काही सहन कराव..
रोज काही ना काहीत
read more » Discuss Tell a friendBury
उध्वस्त या किनारी विरली आर्त कि॑काळी
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...
किती सोसले रक्त आठवले थे॑ब थे॑ब
कवडीमोल दामासाठी भिजले अ॑ग चि॑ब चि॑ब
सुकलेल्या या धरतीला आ॑घोळ आसवा॑ची
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...
वनवासी या जीवनाची सा॑गड घालता घालता
कवटाळ्ती म्रुत्युला जणु मित्रत्वाची भेट होता
दाव हरी तुच आता वाट तया॑ना भाग्याची
read more » Discuss Tell a friendBury
Filmstar Shah Rukh Khan got a pleasant surprise from BJP today when the party criticised its long time ally Shiv Sena for its tirade against the matinee idol by calling him a traitor and tearing off posters of his forthcoming movie.
read more » Discuss Tell a friendBury
Rahul Gandhi today addressed college students at Bhaidas Hall, Vile Parle in a function organised by the Youth Congress. After the meeting, Rahul will head to Ramabai Nagar colony in suburban Ghatkopar to interact with the slum youth
read more » 1 Comment Tell a friendBury
Mumbai: Congress General Secretary and Lok Sabha MP Rahul Gandhi arrived in Mumbai on Friday to stray incidents of protests from Shiv Sena workers.
read more » Discuss Tell a friendBury
परवा निरुपम ची टी वी वर पत्रकार परिषद् बघितली । काय काय बरळतो हा माणुस बघून विश्वासच बसत नाही, म्हणे राज साहेबानी राष्ट्र द्रोह केला आहे, त्यानीँ वेगळ्या महाराष्ट्राची मागणी केली आहे । ह्यानी आधी भाषण बघीतलं तरी का, राज साहेब म्हणाले की हे असच जर चालू राहिला तर कुठल्या मराठी तरुनामधे जर वेगळ्या महाराष्ट्राचे विचार आले तर त्याला हे सर्व नेते जबाबदार असतील । कालपासून ह्या वाक्याचा एवढा विपर्यास केल
read more » 1 Comment Tell a friendBury
अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आवडत्या देवतेचा पाच ते दहा मिनिटे नामजप करावा. बुद्धीची देवता गणपति व विद्येची देवता सरस्वती यांना अभ्यास चांगला होण्यासाठी व लक्षात रहाण्यासाठी `हे विघ्नहर्ता, बुद्धीदाता श्रीगणेशा व श्री सरस्वतीदेवी, माझ्या अभ्यासात येणारे अडथळे दूर होऊ देत. माझ
read more » Discuss Tell a friendBury
Is kavita ke 2 patra hain.. 1 main khud aur 1 mumbai..
Mumbai---sapno ki nagri, main---sapno ke peeche..
Mumbai jaane kab marathio ki ho gayi, main jaane kab bihari ho gaya.
Mumbai pehle Bombay kehlati thi. aur Main insaan kehlaata tha.
Bombay Mumbai hui kisi ne gaur nahi kiya…
Main hindustaani ban-ne laga kisi ne nahi dekha..
Aaj mumbai kisi ek ki banayi ja rahi hai.
Aur mujhe bihari bana
read more » Discuss Tell a friendBury
मित्रानो , स्टार माझा वर संदीप रामादासीचां एक चांगला ब्लॉग वाचला त्याच नाव आहे "नशीबवान राहुल गांधी " । हा ब्लॉग खालील लिंक वर बघता येइल ।
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1473
read more » Discuss Tell a friendBury
अशोकराव, फार चांगले पांग फेडत आहात तुम्ही आमचे, ह्याच करता तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मत्रीपद दिले गेले ? जर पर प्रातिंयानां सरक्षण देण्याकरता तुमच सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार आहे तर मग सामान्य लोकांच्या प्रश्नाचं काय? महागाई , सुरक्षा , रस्ते , इस्पितळ , मुलभुत सोई सुविधा , पानी प्रश्न ह्यांना कधी प्राधान्य देणार? एक लक्षात ठेवा तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मंत्रिपद दिलेले आहे ते इथील लोकां
read more » Discuss Tell a friendBury
काल रात्रीच्या बातम्या बघितल्या आणि नंतर आज सकाळचे वर्त्तमान पत्र वाचली आणि आमचं तर डोकच फ़िरलं। आम्हाला राहुल गांधीन बद्दल आणि त्यांच्या प्रगल्भते बद्दल आशा होती पण त्यानीं ती पर धुळीला मिळवली । त्यांच्या म्हणन्या प्रमाने मराठी माणुस मुंबई च रक्षण करू शकत नाही आणि आम्हाला यु पी , बिहारच्या लोकांची मदत घ्यावी लगते । हा तर २६/११ च्या लढ्यात शहीद झालेल्या लोकांचा अपमान आहे , ह्या लढ्यात असख्यं स्था
read more » 5 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!