पुणे आणि ठाण्यातील शून्य लोडशेडिंगसाठी ठरल्यापेक्षा जास्त वीज उपलब्ध होत नसल्याने बुधवारपासून पुणे भागात एक तास आणि ठाणे, नवी मुंबई, भांडुप, मुलुंड, कांजूरमार्ग, वाशी, पनवेल आणि नेरूळ येथे अडीच ते चार तासांच्या लोडशेडिंगची वीज कोसळणार आहे.

पावसाने पाठ फिरविल्याने राज्यावर दुष्काळाचे संकट ओढवले असून वीज व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी सरकार विविध उपाय करत आहेच; त्याचबरोबर केंद्राकडेही आर्थिक मदत मागण्यात येईल, असे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मंगळवारी सांगितले.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links