दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीत ऑनलाइन प्रवेश मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्याथीर् सेना पुढे सरसावली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दहावीच्या रिझल्टपासून, २५ जूनपासून मुंबई व ठाण्यात ५३ केंदे सुरू केली जाणार आहेत. प्रवेश मिळवून देण्यापासून विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाली, याची संपूर्ण माहिती या केंदांवर दिली जाईल.
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links