आपल्या लहाणपणी आपण सर्वांनीच आणीबाणी हा शब्द इतिहासाच्या अथवा नागरिक शास्त्राच्या पुस्तकातुन अभ्यासला किंवा ऐकला असेलच. आणी-बाणी म्हणजे थोडक्यात काय तर बिकट परिस्तिथी हिच परिस्तीथी आजही आपल्या शेतकरी बांधवांना छळत आहे. दर पाच वर्षांनी नवीन सरकार आणी पुन्हा शेतकर्यांसाठी नवीन पॅकेजेस ज्याच्यात वीज, पाणी, कर्जमाफी सर्व असंत पण "कागदावरच" हे का चाललय ते आपल्या सर्वांना माहीत आहे. पण कुठपर्यंत चालणार आहे हे तर साक्षात विधात्यालाही माहीत नसेल. असो या सर्वांचा हा काव्यरुपी आढावा.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments