गेल्या दोन-अडीच वर्षांत मराठी चित्रपटांतील बदलांकडे नुसती नजर टाकली तरी खूप काही घडलेय आणि बरेच काही घडणार आहे, याची जाणीव होते. मराठी बोलपटांच्या ७५ वर्षांच्या कारकीदीर्त खरोखरच उत्तमोत्तम चित्रपट बनले. ताकदीचे कलाकार, तंत्रज्ञ यामुळे मराठी सिनेमांची भारतीय चित्रपटांवर छाप पडत होती.
3 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links