अशोकराव, फार चांगले पांग फेडत आहात तुम्ही आमचे, ह्याच करता तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मत्रीपद दिले गेले ? जर पर प्रातिंयानां सरक्षण देण्याकरता तुमच सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार आहे तर मग सामान्य लोकांच्या प्रश्नाचं काय? महागाई , सुरक्षा , रस्ते , इस्पितळ , मुलभुत सोई सुविधा , पानी प्रश्न ह्यांना कधी प्राधान्य देणार? एक लक्षात ठेवा तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मंत्रिपद दिलेले आहे ते इथील लोकांचे प्रश्न सोडवन्या करीता , ते काम तुम्ही कधी करणार आणि त्याला प्राधान्य कधी देणार? हा सर्व प्रकार अतिशय घ्रुनास्पद होत चालला आहे आणि तुम्ही लोक मराठी जनतेच्या सहनशिलतेचा अंत बघत आहात, हे नक्की।
Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments