मित्रानो आज महाराष्ट्र टाइम्स मधे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर आधारित "मुंबई हे महाराष्ट्रीयांचेच घर" हा लेख प्रसिद्ध झाला आहे। हा लेख खालील पत्त्यावर देखिल मिळू शकतो http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5306204.cms

माझ्या मते मुंबई ह्या शहराची खरी हद्द ही कर्जत कसार्या पर्यन्त आहे कारन आज ह्या शहरात खरं काम करणारा मानुस सुबर्बन शहरातून येतो। मला कळत नाही की आपण कल्याण आणि डोम्बिवली सारखी शहर मुंबई मधे नाही असं कसं म्हनू शकतो ? जर आपण मुंबई ची सीमा वाढवली तर हा प्रश्न आपोआप निकाली निघेल, असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबई हा महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक आहे आणि राहणार। त्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्रातला एकून एक तरुण पेटून उठल्याशीवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे।

जय हिंद जय महाराष्ट्र
म। टा। (दिनांक ०६/११/२००९ )
2 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links