भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात २२ जुलै २००८ हा दिवस काळ्याकुट्ट अक्षरांमध्ये लिहिला जाईल. आजवर भ्रष्टाचाराच्या आरोपाने माखलेल्या राजकारण्यांनी लोकशाहीच्या पवित्र मंदिरात त्याचे जाहीर प्रदर्शन केले. लोकशाहीला लाज वाटावी अशी ही घटना तुम्ही आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी केली आहे हे आपल्याला विसरता येणार नाही.
1 Comment   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links