प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेस आणि भाजपा यांच्यात पक्षांतर्गत लोकशाही शिल्लक असल्यास शोधावी लागेल आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात बोकाळलेल्या प्रादेशिक राजकीय पक्षातून 'एकचालकानुवतीर्त्व' असणे ओघानेच आले आहे. तथाकथित साम्यवादी पक्षातूनसुद्धा घराणेशाही-हुजरेगिरी इत्यादी 'समानात अधिक समान' अशा प्रवृत्तींची सरशी आहे.
2 Comments Tell a friendBury
written by kiran 142 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
दिलीप, मला बरोबर आठवत नाहि, पण ह्यापुर्वि एका पोष्टम्ध्ये मी तुला सहमतिच्या राजकारणा विषयी सांगीतल होत. सहमतिच्या राजकारणात ताळ आणी तंत्र ह्या दोन्ही गोष्टि राजकर्ते त्यांच्या सोयीनुसार ठरवीत असतात. त्यामुळे अश्या प्रकारचे मथळे छापणे व ते वाचने हा निव्वळ टाईमपास असतो. त्यापेक्षा हवामान खात्याचा अंदाज वाचावा, त्या बातम्यांवर राजकर्त्यांचा कुठलाही कंट्रोल नसतो.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
दिलीप, मला बरोबर आठवत नाहि, पण ह्यापुर्वि एका पोष्टम्ध्ये मी तुला सहमतिच्या राजकारणा विषयी सांगीतल होत. सहमतिच्या राजकारणात ताळ आणी तंत्र ह्या दोन्ही गोष्टि राजकर्ते त्यांच्या सोयीनुसार ठरवीत असतात. त्यामुळे अश्या प्रकारचे मथळे छापणे व ते वाचने हा निव्वळ टाईमपास असतो. त्यापेक्षा हवामान खात्याचा अंदाज वाचावा, त्या बातम्यांवर राजकर्त्यांचा कुठलाही कंट्रोल नसतो.
ते सुद्धा बरोबर आहे म्हणा....
पण प्रश्न आहे कि सारे थांबणार कधी?