यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य कोणते, या प्रश्नाचे उत्तर राज ठाकरे यांच्या मनसेने रोवलेला 'तीन लोकी झेंडा' हेच असल्याचे पदार्पणातच १३ आमदार विधानसभेत पाठवून, 'नाशिक बाजा'च्या गजरात मनसेने जाहीर केले आहे!
लोकसभा निवडणुकीत मनसेने मुंबई-ठाणे पट्ट्यात लाख लाख मते घेत युतीला मोठा फटका दिला, तेव्हा 'मनसेची मजल एवढीच!' अशी हेटाळणी केली गेली. पण आता मनसेने मुंबईत शिवसेनेपेक्षा दोन जास्त, म्हणजे सहा जागा तर जिंकल्याच; शिवाय नाशिकच्या तिन्ही व कल्याणच्या तीनपैकी दोन जागा जिंकत मुंबईसह नाशिक-कल्याण या शहरांवरही आपला झेंडा रोवला!
4 Comments Tell a friendBury
written by marathitarun 941 days ago
Rating: 1
| Rate Comment:+-
सेनेला पराभव पचवता आला नाही . आता तरी राज ठाकरे यांचेबाब्त बोलू न स्वतची किंमत कमी करून घेऊ नका. मराठी माणूस सेनेची मकतेदारी आहे हा चुकीचा समज होता हे सिद्ध झाले . सेनेला मत दिले नाही म्हणजे मराठी नाही हा सेनेने उभा केलेला पोक्ळ दावा फुटला आहे. लोकांना काय हवे हे सेनेच्या चोकडीला समजत नाही . सेना म्हणजे महाराष्ट्र हे स्वत चे समाधान करुन घेण्यात धन्यता मानणारे नेतृत्व बदला . मराठी लोकांनी दिलेला कौल स्वीकारण्या ऐवजी १०६ हुतात्मे आठवत बसणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण तर आहेच पण व्स्तुस्थिति न स्वीकारण्याचा पलपुटेपणा आहे. प्रचारात ओरडत होतात तो मर्द पणा कुठे गेला ? पराभवाची कारणे शोधायची नाहीत आणि तरुनाना इतिहास आठवून द्यायचा हे मराठी लोकाना पटणारे नाही
शिवसेनेला तरुण नकोत? तरुणांचे प्रश्ना बद्दल आस्था नाही? असा आरोप तरुणाई वर करणे म्हणजे २०१४ चा पराभव पण निश्चित करणे आहे. आधी मराठी माणसाला सोडून दिले आता तरुणाई नको आहे.
आजची तरुणाईला महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून, हे म्हणणे योग्य ठरेल की आजची तरुणाई खर्या अर्थाने सक्रिय आणि निष्क्रिय नेत्याला ओळखू लागली आहे..... जो पर्यंत राज ठाकरे आणि नारायण राणे शिवसेनेत होते तो पर्यंत तरुणाई ची साथ शिवसेनेला च होती. पण सक्रिय, आक्रमक आणि होतकरू कार्यकर्त्यांना शिवसेनेत काही महत्व नाही हेच उद्धव ठाकरे यांनी या दोन नेत्यांना गमावून सिध्द केले. आधी जी आक्रमक फळी शिवसेनेत होती, त्यात तरुणाई ला आकर्षित करण्याची ताकद शिवसेनेत होती पण आता ती नाही हे शिवसेनेचे दुर्दैव. पराजयाचे खापर कोणावर फोडण्या पेक्षा आत्मपरीक्षण करून येत्या पाच वर्षात विजयासाठी पाया रचणे आधिक योग्य ठरेल.
written by yogeshlende 940 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
आवाज कुणाचा?????? फ़क्त म.न.सेचा....!!!
"......स्वाभिमान शुन्य माणसे स्वाभिमान शुन्य समाज निर्माण करतात....आणि अशा समाजाला जगाच्या पाठीवर कुठेही किंमत नसते..." मा. प्रबोधनकर ठाकरे.
जर या स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल, आपली संस्कृति, भाषा आणि आपला महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने आपले हेवे दावे सोडून अभिमानाने एकत्र आले पाहिले...
६० वर्षे झाली तरी निवडणुका या फ़क्त पाणी,विज,आणि रस्ते याच ३ मुद्द्यांवर होत आहेत... आज जगात चीन,दुबई,मलेसिया सारखे देश त्यांच्या राजकीय, सामाजिक इच्छा शक्तीच्या जोरावर नवे विक्रम प्रस्तापित करत आहेत...
हा जो विरोधाभास आहे तो कधी संपणार??????
याच्यामधे जर बदल हवा असेल तर आपणच आता काही तरी केले पाहिजे...."You have to be in the system to change the system.." या सगल्यामधे मा.राज ठाकरे नावाचे युवा ठाकरी वादळ आपल्यासोबत आहेच...!!!
जर कोणी काही चांगले करताना त्याला पाठिंबा देता येत नसेल तर निदान त्याचे पाय तरी ओढू नका...!!!!
चला.....जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू या...!!!
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
Its solid start.
Samarth Ramdas Swaminchi khsama magun lihito.....
||Putanya Vhava Ais Gunda, Jyacha Thinhi Loki Jhenda||...
Ata tari dole ughada Kaka......
सेनेला पराभव पचवता आला नाही . आता तरी राज ठाकरे यांचेबाब्त बोलू न स्वतची किंमत कमी करून घेऊ नका. मराठी माणूस सेनेची मकतेदारी आहे हा चुकीचा समज होता हे सिद्ध झाले . सेनेला मत दिले नाही म्हणजे मराठी नाही हा सेनेने उभा केलेला पोक्ळ दावा फुटला आहे. लोकांना काय हवे हे सेनेच्या चोकडीला समजत नाही . सेना म्हणजे महाराष्ट्र हे स्वत चे समाधान करुन घेण्यात धन्यता मानणारे नेतृत्व बदला . मराठी लोकांनी दिलेला कौल स्वीकारण्या ऐवजी १०६ हुतात्मे आठवत बसणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण तर आहेच पण व्स्तुस्थिति न स्वीकारण्याचा पलपुटेपणा आहे. प्रचारात ओरडत होतात तो मर्द पणा कुठे गेला ? पराभवाची कारणे शोधायची नाहीत आणि तरुनाना इतिहास आठवून द्यायचा हे मराठी लोकाना पटणारे नाही
शिवसेनेला तरुण नकोत? तरुणांचे प्रश्ना बद्दल आस्था नाही? असा आरोप तरुणाई वर करणे म्हणजे २०१४ चा पराभव पण निश्चित करणे आहे. आधी मराठी माणसाला सोडून दिले आता तरुणाई नको आहे.
आजची तरुणाईला महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून, हे म्हणणे योग्य ठरेल की आजची तरुणाई खर्या अर्थाने सक्रिय आणि निष्क्रिय नेत्याला ओळखू लागली आहे..... जो पर्यंत राज ठाकरे आणि नारायण राणे शिवसेनेत होते तो पर्यंत तरुणाई ची साथ शिवसेनेला च होती. पण सक्रिय, आक्रमक आणि होतकरू कार्यकर्त्यांना शिवसेनेत काही महत्व नाही हेच उद्धव ठाकरे यांनी या दोन नेत्यांना गमावून सिध्द केले. आधी जी आक्रमक फळी शिवसेनेत होती, त्यात तरुणाई ला आकर्षित करण्याची ताकद शिवसेनेत होती पण आता ती नाही हे शिवसेनेचे दुर्दैव. पराजयाचे खापर कोणावर फोडण्या पेक्षा आत्मपरीक्षण करून येत्या पाच वर्षात विजयासाठी पाया रचणे आधिक योग्य ठरेल.
आवाज कुणाचा?????? फ़क्त म.न.सेचा....!!!
"......स्वाभिमान शुन्य माणसे स्वाभिमान शुन्य समाज निर्माण करतात....आणि अशा समाजाला जगाच्या पाठीवर कुठेही किंमत नसते..." मा. प्रबोधनकर ठाकरे.
जर या स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल, आपली संस्कृति, भाषा आणि आपला महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने आपले हेवे दावे सोडून अभिमानाने एकत्र आले पाहिले...
६० वर्षे झाली तरी निवडणुका या फ़क्त पाणी,विज,आणि रस्ते याच ३ मुद्द्यांवर होत आहेत... आज जगात चीन,दुबई,मलेसिया सारखे देश त्यांच्या राजकीय, सामाजिक इच्छा शक्तीच्या जोरावर नवे विक्रम प्रस्तापित करत आहेत...
हा जो विरोधाभास आहे तो कधी संपणार??????
याच्यामधे जर बदल हवा असेल तर आपणच आता काही तरी केले पाहिजे...."You have to be in the system to change the system.." या सगल्यामधे मा.राज ठाकरे नावाचे युवा ठाकरी वादळ आपल्यासोबत आहेच...!!!
जर कोणी काही चांगले करताना त्याला पाठिंबा देता येत नसेल तर निदान त्याचे पाय तरी ओढू नका...!!!!
चला.....जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू या...!!!
जय हिंद..जय महाराष्ट्र....