११ कोटींच्या महाराष्ट्रात ९ कोटी मराठी माणसांना गृहित धरलं जातं आणि २ कोटी परप्रांतियांना चोंबाळलं जातं... हा काय प्रकार आहे ? माझ्या आंदोलनानंतर मराठी माणूस छाती बाहेर काढून चालायला लागलाय. त्यामुळे इतरांची ‘ फाटली ’ आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘ मटा डॉट कॉम ’ ला बिनधास्त , बेधडक मुलाखत देताना बोलत होते.
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील आपल्या निवासस्थानी ‘ मटा ऑनलाइन ’ टीमशी तब्बल दोन तास मनसोक्त संवाद साधला. कसलाही आडपडदा न ठेवता... तोही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरीला साक्षी ठेवून... निमित्त होते ‘ एनआरएम डे ’ चे.. ! जगभर आपल्या कर्तृत्वाची पताका फडकावणा-या नॉन रेसिडेंट महाराष्ट्रीयांच्या सन्मानाचा हा दिवस. यंदाच्या वर्षी वाचकांच्या मनातील प्रश्न आम्ही थेट राज ठाकरे यांना विचारले आणि त्यांनीही नेटीझन्सच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
1 Comment Tell a friendBury
written by dineshgharat 43 days ago
Rating: 1
| Rate Comment:+-
मराठी माणुस जागॄत झालाय हे खरय पण त्याने आपला आळस झटकायला हवा, महाराष्ट्र शासन त्याच्या मदतीला येणार नाही याची खात्री बाळगावी.
हे शासन परप्रांतियच नाही तर अल्पसंख्यांकांच्या मदतीसाठीच आहे त्यामूळे नऊ कोटी लोकांना एक तर अन्याय सहन करावा लागेल वा जागॄत व्हावे लागेल. यासाठी हिंसाचार हा उपाय नाही तर एकत्र येऊन आर्थिक नाड्या दाबाव्या लागणार आहेत.
मराठी माणसांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा व त्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठीतच बोलण्या पासून सर्व व्यवहार मराठीतच करावेत व यात मराठी माणसांनाच प्राधान्य द्याव.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
मराठी माणुस जागॄत झालाय हे खरय पण त्याने आपला आळस झटकायला हवा, महाराष्ट्र शासन त्याच्या मदतीला येणार नाही याची खात्री बाळगावी.
हे शासन परप्रांतियच नाही तर अल्पसंख्यांकांच्या मदतीसाठीच आहे त्यामूळे नऊ कोटी लोकांना एक तर अन्याय सहन करावा लागेल वा जागॄत व्हावे लागेल. यासाठी हिंसाचार हा उपाय नाही तर एकत्र येऊन आर्थिक नाड्या दाबाव्या लागणार आहेत.
मराठी माणसांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा व त्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठीतच बोलण्या पासून सर्व व्यवहार मराठीतच करावेत व यात मराठी माणसांनाच प्राधान्य द्याव.
जय हिंद . जय महाराष्ट्र.