मुंबई पोलिस पाच खतरनाक दहशवाद्यांना पकडू शकतात तर मनसेला का आवरू शकत नाहीत? इतके शक्तिशाली राज्य एका संघटनेपुढे हतबल झाल्यासारखे दिसते आहे.
दहशतवादी ईमेलद्वारे संदेश पाठवून सामान्य माणसांवर हल्ले करतात तर, मनसे धमकी देणाऱ्या नोटिसा पाठवते.
मुंबई कुणाच्याही बापाची नाही, असे वक्तव्य करणारे पोलिस सहआयुक्त के. एल. प्रसाद यांच्या पाठीशी राहण्याऐवजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यांची कानउघाडणी केली. अशाने पोलिस दलाचे खच्चीकरण होईल, अशी टीकाही न्या. पटेल यांनी केली.
6 Comments   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links