रेल्वे भरतीत इतर राज्यांच्या मुलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळते, मग मराठी मुलेच का भरती होत नाहीत? एकावेळी ५४ हजार मुले परीक्षेला बसतात पण मराठी मुलांना बोलवत नाहीत, बोलावले तर चारदोन मुलेच परीक्षेत पास होतात. इकडच्या प्रमुख वर्तमानपत्रांत जाहिरातीही दिल्या जात नाहीत, अशा तक्रारी असून त्यात तथ्य आहे की नाही, याची आपण रेल्वेमंत्र्यांकडे चौकशी करणार की नाही? असा सवाल बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याचे समजते.
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links