मराठी माणूस शिवसेनेपासून दुरावला आहे हे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. मराठी माणूस आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आणि राज ठाकरे यांच्याकडे अधिक आशेने बघतो आहे ही बाबही या निकालाने अधोरेखित केली आहे.
3 Comments Tell a friendBury
written by prashu 941 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
Hindutvachya navavar shivsene sure keleli lahi-chana saakhi natak, Uddhavche Kripa kade jane yene, Jain muniche ashirvad he sagala Marathi manus ughadya dolyane bagat hota..
Tyala purvicha shivsenapramukh hava hota, hinduhrudaysamrat kinva karyadhakshya nave.. To tyala milala mhanun Marathi Manus senepasun dur gela....
written by marathitarun 941 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
तरुणाई जातपात, धर्म यात अडकून राहू इच्छीत नाही. उद्धवचे भावनिक आवाहन कट्टर शिवसैनिकांना रुचलेले नाही. शिवसेनेच्या प्रचाराची दिशा मराठी जणांना आवडलेली नाही बाळासाहेबांनी राजला जवळ केले असते तर २/३ बहुमत एकट्या शिवसेनेला मिळाले असते. या वयात बाळासाहेबांकडून समजूतदारपणा दाखवावयास हवा होता. आता वेळ गेली. पण मनसेवर जास्त जबाबदारी आली आहे. राज ने त्याच्या विचारांचा पाया अधिक व्यापक केल्यास सर्व शिवसैनिक त्याचेच आहेत. तरुणांना दोष देण्यापेक्षा बाळासाहेब व उद्धव व सामना हेच अधिक दोषी आहेत अशी सर्वसामान्यांची भावना आहे. हे वास्तव शिवसेनेने स्वीकारावे.
written by marathitarun 941 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
मराठी मराठी शिवसेनेने करू नये. दोपहर का सामना हे शिवसेनेचेच साप्ताहीक. मराठी माणसाचा मराठी मराठी म्हणत एवढा मोठा अपमान कुणी केला नाही. ऩेभळट राजकारण करत शिवसेनेने मराठी माणसाचे मोठे नुकसान केले. शिवसेने फायद्यासाठी अमराठी माणसानाही उभे केले. मराठी माणसाचे जेवढे नुकसान शिवसेनेने केले तेवढे नुकसान कोणी केले नाही. मग बदल हा हवाच मग मराठी माणसाचे नुकसान झाले तरी चालेल पण दुहेरी मार्गावरा चालणा-याला ही जबर शिक्षा झालीच पाहिजे
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
Hindutvachya navavar shivsene sure keleli lahi-chana saakhi natak, Uddhavche Kripa kade jane yene, Jain muniche ashirvad he sagala Marathi manus ughadya dolyane bagat hota..
Tyala purvicha shivsenapramukh hava hota, hinduhrudaysamrat kinva karyadhakshya nave.. To tyala milala mhanun Marathi Manus senepasun dur gela....
तरुणाई जातपात, धर्म यात अडकून राहू इच्छीत नाही. उद्धवचे भावनिक आवाहन कट्टर शिवसैनिकांना रुचलेले नाही. शिवसेनेच्या प्रचाराची दिशा मराठी जणांना आवडलेली नाही बाळासाहेबांनी राजला जवळ केले असते तर २/३ बहुमत एकट्या शिवसेनेला मिळाले असते. या वयात बाळासाहेबांकडून समजूतदारपणा दाखवावयास हवा होता. आता वेळ गेली. पण मनसेवर जास्त जबाबदारी आली आहे. राज ने त्याच्या विचारांचा पाया अधिक व्यापक केल्यास सर्व शिवसैनिक त्याचेच आहेत. तरुणांना दोष देण्यापेक्षा बाळासाहेब व उद्धव व सामना हेच अधिक दोषी आहेत अशी सर्वसामान्यांची भावना आहे. हे वास्तव शिवसेनेने स्वीकारावे.
मराठी मराठी शिवसेनेने करू नये. दोपहर का सामना हे शिवसेनेचेच साप्ताहीक. मराठी माणसाचा मराठी मराठी म्हणत एवढा मोठा अपमान कुणी केला नाही. ऩेभळट राजकारण करत शिवसेनेने मराठी माणसाचे मोठे नुकसान केले. शिवसेने फायद्यासाठी अमराठी माणसानाही उभे केले. मराठी माणसाचे जेवढे नुकसान शिवसेनेने केले तेवढे नुकसान कोणी केले नाही. मग बदल हा हवाच मग मराठी माणसाचे नुकसान झाले तरी चालेल पण दुहेरी मार्गावरा चालणा-याला ही जबर शिक्षा झालीच पाहिजे