आमच्या मनातले बोललात राज साहेब, ह्या कच खाऊ मुख्यमत्र्यांना महाराष्ट्राची आणि पर्यायाने मराठी माणसांची ताकत दाखवायलाच हवी । अशोक रावन वर कोणाचं दडपण आले जेणे करून त्यानीं हा निर्णय चोवीस तासात फिरवला ? आम्हाला कळाले पाहिजे
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links