मुम्बई कोणाच्या 'बापाची' नाही ह्या मुम्बईच्या पो. उ. आयुक्त प्रसाद यांच्या वक्तव्यावर आपले काय मत आहे.
१. प्रसाद यांना जास्त गुर्मी चढलि आहे.
२. त्याच्या पदाला अस वक्तव्य शोभनारच आहे.
३. प्रसादांचे हे विधान महाराष्ट्राच्या द्वेषापायी जन्माला आले आहे.
४. प्रसादांना राज ठाकरे यांनी प्रसाद दिल्यास त्यांचे वक्तव्य सुधारु शकते.
५. मुंबईकरांचा बाप काढण्याचि लायकी प्रसाद यांचि नाही आहे.
atta bollat, parat bollat, tar Rajgadkillyat...shapat ghya ki parat bolnar nay mhanun.
written by rockie007 113 days ago
Rating: 0
| Rate Comment:+-
त्यात काय नविन आहे.पोलिसाच्या नोकरित हे सगला आलच ना.प्रप्नच वाढला काम वाढल पण पगार नाहि वाढला. असा frustration सहाजिकच आहे. ho ki nahi prasad saheb, khara na???
written by pranit 113 days ago
Rating: 1
| Rate Comment:+-
"भले तर देऊ कासेची लंगोटी, नाथाळाच्या माथी हाणू काठी."
written by alkesha 113 days ago
Rating: 2
| Rate Comment:+-
हा आपला उदारपना कि आपन इतक झाल्यावर हि ते इथेच आहेत.
written by dineshgharat 78 days ago
Rating: 1
| Rate Comment:+-
बस झाला हा उदारपणा. हाच उदारपणा मराठी माणसांसाठी का वापरला जात नाही ? मराठी माणूस मराठी माणसालाच असा वागवतॊ त्याचा हे अ-मराठी गैर फायदा घेतात. त्यामुळे जागे व्हा.
हे सर्व करतांना कोणाला मारायची गरज नाही. फ्क्त मराठी माणसाला मदत करा व त्याला थोड सांभाळून घ्या. त्यावेळेस कायद्यावर बोट ठेवू नका.
बघा लालू मंत्री झाल्यावर त्याने कसे आपले बिहारी जागोजागी भरले. आमचे (स्वत:चीच शेती वाढवणारे ) पॉवर व नकॊ तिथे तोंड उघडणारे गॄहमंत्री बघा कसे बोलले काल व विलासीराव यांच्या बद्दल काय बोलाव ?.
यांनी आपल्या संपत्तीचा भाग मराठी माणसांत सारखा वाटला तर सर्वच मराठी माणसे श्रीमंत होतील.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!
Comments
My opinion goes with,
१. प्रसाद यांना जास्त गुर्मी चढलि आहे.
२. त्याच्या पदाला अस वक्तव्य शोभनारच आहे.
Regards
atta bollat, parat bollat, tar Rajgadkillyat...shapat ghya ki parat bolnar nay mhanun.
त्यात काय नविन आहे.पोलिसाच्या नोकरित हे सगला आलच ना.प्रप्नच वाढला काम वाढल पण पगार नाहि वाढला. असा frustration सहाजिकच आहे. ho ki nahi prasad saheb, khara na???
महाराष्ट्रिय जनतेचा अपमान
मराठ्यांचा इतिहास सांगतो की,
"भले तर देऊ कासेची लंगोटी, नाथाळाच्या माथी हाणू काठी."
हा आपला उदारपना कि आपन इतक झाल्यावर हि ते इथेच आहेत.
बस झाला हा उदारपणा. हाच उदारपणा मराठी माणसांसाठी का वापरला जात नाही ? मराठी माणूस मराठी माणसालाच असा वागवतॊ त्याचा हे अ-मराठी गैर फायदा घेतात. त्यामुळे जागे व्हा.
हे सर्व करतांना कोणाला मारायची गरज नाही. फ्क्त मराठी माणसाला मदत करा व त्याला थोड सांभाळून घ्या. त्यावेळेस कायद्यावर बोट ठेवू नका.
बघा लालू मंत्री झाल्यावर त्याने कसे आपले बिहारी जागोजागी भरले. आमचे (स्वत:चीच शेती वाढवणारे ) पॉवर व नकॊ तिथे तोंड उघडणारे गॄहमंत्री बघा कसे बोलले काल व विलासीराव यांच्या बद्दल काय बोलाव ?.
यांनी आपल्या संपत्तीचा भाग मराठी माणसांत सारखा वाटला तर सर्वच मराठी माणसे श्रीमंत होतील.