पाऊस म्हटलं कि आठवतो ओल्या मातीचा सुगंध, हवेतला गारठा, हिरवागार निसर्ग, क्वचित दिसणारे इंद्रधनुष्य, एखादं रोमँटिक गाणं
आणि आठवते कांदा भजी !
कांदा भजीची खरी आवड निर्माण झाली ती सिंहगडावर. कित्येकवेळा सिंहगडावर जायचं ठरलं कि, ए... आणि कांदा भजी पण खाऊया हे वाक्य ठरलेलं :-)

अशी हि सगळ्या महाराष्ट्राची आवडती कांदा भजी...

सर्विंग: ८ ते १० भजी
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links