आज भारताला स्वातन्त्र मिलुल ६० वर्श झलित पन अजुन हि आपन त्याचा अर्थ जानुन घेतला का? नाहि ना...स्व्तन्त्र म्हन्जे स्वराचार असाच आपला समज आहे. पन ज्यानि हे स्वतन्त्र मिल्वन्य सथि सन्घर्श केलेत तन्च्य मनातिल स्वतन्त्राचि व्यख्या कय होति ..आपन कधि जानुन घेत्ल्य का? आज प्रतेकाल मुक्त आचर पहिजेत..पाहिजेत आनि ते असल हि पहिजेत ...आपनाल स्वतन्त्र कशसथि हव अस्त कि आपन स्वतच विकस करु शक्लो पाहिजे ..रस्त्यावर सिगरेत पिन जोरत बाइक फिरवन म्हन्जे स्वतन्त्र नव्हे....स्वतन्त्र्याला सिमा नसतात म्हनुन त्याचा अर्थ असा नहि कि आपन मनात आल ते कराच ..अपन आप्ल्या सिमा अखय्ला नको का?...आज आपन एका समर्थ देश्याचे नग्रिक आहोत्,अपल्या कहि जबदरि आहेत ...आपन त्य किति घेतोय्...स्वता सथि तर प्रनि सुध्ध जग्तात मग आपला मनुश्य ज्ञन्म घेउन कय फायदा ...देश बलशालि आनि विकसित करायचा असेल तर मग आपन विचार का नहि करत्..
Discuss   Tell a friend   Bury

Comments Who Voted Related Links