काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते.rnrn जन्माचा इतिहास....rnउत्सव साजरा करण्याची पद्धत....rn
read more » Discuss Tell a friendBury
आज मी " भैया हातपाय पसरी " हे नाटक बघितले. तुम्ही ही जरुर बघा अणि आपला अभिप्राय कळवा. " मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" सारखा Effect आहे.
जय महाराष्ट्र
read more » Discuss Tell a friendBury
An anti-reservation essay published in the students’ magazine of an Andheri college has drawn strong criticism from a section of the institution’s faculty.
read more » 1 Comment Tell a friendBury
राज्य सरकारचे शैक्षणिक नियम धाब्यावर बसवत मनमानी कारभार करणाऱ्या सीबीएसई, आयसीएसई व आयबी बोर्डांच्या शाळांना मान्यता (नो ऑब्जेक्शन सटिर्फिकेट) देतानाचे धोरण यापुढे अधिक कडक करण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरवले आहे. विशेष म्हणजे, हे धोरण ठरेपर्यंत नवीन शाळांच्या मान्यता रोखण्याचा निर्णयही विभागाने घेतला आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीत ऑनलाइन प्रवेश मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्याथीर् सेना पुढे सरसावली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दहावीच्या रिझल्टपासून, २५ जूनपासून मुंबई व ठाण्यात ५३ केंदे सुरू केली जाणार आहेत. प्रवेश मिळवून देण्यापासून विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाली, याची संपूर्ण माहिती या केंदांवर दिली जाईल.
read more » 1 Comment Tell a friendBury
राज्यात अकरावी प्रवेशासाठी एसएससीच्या विद्यार्थ्यांना ९० टक्के कोटा लागू करणारी सरकारी अधिसूचना (जीआर) अखेर गुरुवारी जारी झाली.
त्यानुसार सीबीएसई, आयसीएसईसह इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के जागा राखीव असतील. या निर्णयाचे राज्यातील लाखो विद्याथीर्-पालकांनी स्वागत केले आहे.
सीबीएसई, आयसीएसई बोर्डांच्या उदार गुणदानाचा फटका एसएससीच्या विद्यार्थ्यांना बसतो आहे. त्यांच्यावरील हा अन्या
read more » Discuss Tell a friendBury
मुंबईतील नामवंत पदवी कॉलेजांपैकी एक तृतियांशपेक्षा जास्त कॉलेजे ही अल्पसंख्याक संस्थांची असल्याने खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कमी जागा उरत असल्याचे चित्र आहे. त्याचा मोठा फटका जास्तकरून मराठी विद्यार्थ्यांना बसणार असून पदवी कॉलेजांचे प्रवेश त्यांच्यासाठी अधिकच कठीण होणार आहेत.
राज्यातील सीबीएसई, आयसीएसई शाळांमध्ये चौथीपर्यंत 'मराठी' सक्तीचे करण्याची घोषणा राज्य सरकारने केली... तसा जीआरही निघाला... पण सीबीएसई, आयसीएसई शाळांनी मात्र राज्य सरकारच्या या निर्णयालाच ठेंगा दाखवला आहे! 'सरकारच्या निर्णयाचे लेखी पत्र आम्हाला मिळालेले नाही', असे थतूरमातूर कारण पुढे करत अनेक शाळांनी एकत्रितपणे मराठीचा प्रवेश थोपवून धरला आहे.
read more » 1 Comment Tell a friendBury
बालवाडी किंवा नर्सरी ही पाळणाघरापेक्षा वेगळी आहे आणि ते मुलांच्या केवळ मनोरंजनासाठी बनवलेलं एक ठिकाण नाही याची जाणीव प्रत्येक पालकाला आणि शिक्षकाला असणं गरजेचं आहे.
read more » Discuss Tell a friendBury
ह्या वर्षी अगदी सुरुवाती पासून व्यवस्थित अभ्यास करून हमखास यश मिळवण्याचा निर्धार ज्यांनी केला आहे आणि तशी सुरुवात पण केली आहे अशा विद्यार्थी मित्रांसठी हा विषय नक्कीच मोलाचा ठरेल.
‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही. आपले मूल सर्व क्षेत्रात उत्तम गु
read more » Discuss Tell a friendBury
भारतात माहिती-तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असला तरी शैक्षणिक कामासाठी मात्र अजूनही जुन्या साचेबद्ध पद्धतीचा वापर करतो, अशी टीका नॅशनल नॉलेज कमिशनचे अध्यक्ष सॅम पित्रोडा यांनी केली. इंडियन मर्चंटस चेंबर आणि नॉलेज कमिशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारावर पित्रोडा यांनी सही केली. त्यानंतर त्यांनी ते बोलत होते.
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!