मुलांनो, `गर्वाचे घर खाली' ही म्हण तुम्हाला ठाऊकच असेल. वर्गात जर आपण हुशार असलो, तर त्याचा आपल्याला गर्व होतो. त्यामुळे इतरांना आपण तुच्छ लेखू लागतो; पण ईश्वराने प्रत्येकात काही ना काही गुण दिलेले असतात. कोणी अभ्यासात हुशार, कोणी चित्रकलेत, कोणी गाण्यात हुशार असत
read more » Discuss Tell a friendBury
मला एक पडलेल स्वप्न ज्यात फक्त तु अन मी
सोबत हिरवा निसर्ग, खट्याळ गार वारा, भिजलेली पाने,
पक्षा॑चा चिवचिवाट, झर्यातील खळखळ्णार्या पाण्याचा म॑जुळ आवाज...
अन प्रेमात न्हावुन निघालेले आपण दोघ.....
---------
कधी नाही ते गुलाबाच्या फुलाने कसे वेड लावले
तुझ्यासमवेत नकळत ते ही माझेच होउन गेले...
प्रेम, या अडीज अक्षरात कीती जादु असते नाही का? कीतीतरी प्रेमवीरा॑नी आपल नाव या प्रेममय दुनियेत कोरुन ठेवलय. जस जसी वयाची उ॑ची वाढ्त जाते तस तसा माणुस नकळत या प्रेमाच्या गावी एकदतरी भेट देउन येतोच. असची एक प्रेम कहाणी, एका मुलाची अन मुलीची. नकळत दोघेही एकमेका॑च्या सहवासात आले. कसे आले कधी आले आणी कसे एकमेका॑त गुरफटले. प्रथम डोळ्या॑नी बोलण, हसण, लाजण, खोटखोट उगाचच रुसल्याचा आव आणण मात्र मनातील ओढ व
read more » Discuss Tell a friendBury
महाराणा प्रताप अत्यंत सुविद्य, सुसंस्कृत आणि श्रद्धावान होता. त्याने संस्कृत भाषेला पुष्कळ उत्तेजन दिले. त्याच्या काळात निर्माण झालेल्या ग्रंथांची हस्तलिखिते आजही उपलब्ध आहेत. मेवाडी चित्रकलेने प्रतापच्या कारकिर्दीतच झेप घेतली. राजधानी चावंडमधील चित्रांतून याची साक्ष मिळते. प्रतापने श्रीमद्भागवत या पुराणग्रंथातील काही प्रसंगांवर आधारित, तयार करवून घेतलेली काही चित्रे उपलब्ध आहेत. ही चित्रे सिलहाउ
read more » Discuss Tell a friendBury
rn१. भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवाrn२. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.rn३. टेबल-खुर्चीवर किंवा नुसत्या जमिनीवर न बसता आसन घेऊन किंवा पाटावर बसा.rn४. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पुढील श्लोक म्हणा.rnrnवदनि कवळ घेता नाम
read more » Discuss Tell a friendBury
ना दिसते कधीही ना भास त्याचा होइ
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...
ना आकार उकार ना अस्तित्व त्याचे
च॑चलपणा सदा राही झेप उ॑च गगनी त्याची
परी नाही सिमा मोजमाप त्याचे नाही
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...
कधी दुष्ट वागणे त्याचे कधी गोड गीत गावे
कधी भरुन येइ पावसावानी कधी सुके वाळव॑ट होइ
त्याचे किती गुण गावे शब्द अपुरे पडती
किती थ
read more » Discuss Tell a friendBury
जीवनाच्या अश्या वळ्णावरती
ते क्षण येउन ठेपती,
कुणाच्या तरी पाउला॑ची चाहुल लागते
नकळत न सा॑गताच तीच येण होत
मन खुणावु लागत..
डोळे बोलु लागतात..
पापण्या॑ची हालचाल वाढु लागते..
काळजात धडधड होते..
तोच सु॑दर चेहरा,
त्याच घायाळ करणार्या नजरा,
तेच बेधु॑द करणार योवन
फक्त तिच्यासाठी जगाव..
सार काही सहन कराव..
रोज काही ना काहीत
read more » Discuss Tell a friendBury
उध्वस्त या किनारी विरली आर्त कि॑काळी
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...
किती सोसले रक्त आठवले थे॑ब थे॑ब
कवडीमोल दामासाठी भिजले अ॑ग चि॑ब चि॑ब
सुकलेल्या या धरतीला आ॑घोळ आसवा॑ची
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...
वनवासी या जीवनाची सा॑गड घालता घालता
कवटाळ्ती म्रुत्युला जणु मित्रत्वाची भेट होता
दाव हरी तुच आता वाट तया॑ना भाग्याची
read more » Discuss Tell a friendBury
Rahul Gandhi today addressed college students at Bhaidas Hall, Vile Parle in a function organised by the Youth Congress. After the meeting, Rahul will head to Ramabai Nagar colony in suburban Ghatkopar to interact with the slum youth
read more » 1 Comment Tell a friendBury
परवा निरुपम ची टी वी वर पत्रकार परिषद् बघितली । काय काय बरळतो हा माणुस बघून विश्वासच बसत नाही, म्हणे राज साहेबानी राष्ट्र द्रोह केला आहे, त्यानीँ वेगळ्या महाराष्ट्राची मागणी केली आहे । ह्यानी आधी भाषण बघीतलं तरी का, राज साहेब म्हणाले की हे असच जर चालू राहिला तर कुठल्या मराठी तरुनामधे जर वेगळ्या महाराष्ट्राचे विचार आले तर त्याला हे सर्व नेते जबाबदार असतील । कालपासून ह्या वाक्याचा एवढा विपर्यास केल
read more » 1 Comment Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!