महाराष्ट्र सरकारने सुक्ष्म , लघु , मोठ्या , मध्यम आणि विशाल उद्योगांमध्ये किमान ८० टक्के स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा सरकारचा निर्णय फसवा आहे. अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना पाठवण्यात आलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
या निर्णयात पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य करणा-यास स्थानिक मानण्याचा सरकारचा निर्णय मराठी माणसाच्या हिताचा नाही आहे. अनेक परप्रांतीय खोटी सर्टीफीक
read more » 1 Comment Tell a friendBury
, `इथे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !’
हिंदु जागरणाला मराठी भाषिकांकडून सुरुवात होत आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे सुरू होत असल्याचे दर्शक असल्याने महाराष्ट्राला `अभिनव भारत’ संघटनेचा अभिमान वाटतो !
मालेगाव बाँबस्फोटाचा इतका डांगोरा होतो आहे की, जणू काही तेवढा एकच धमाका या देशात घडलेला आहे. हिंदूंची नावे पुढे करून इस्लामी आतं
read more » Discuss Tell a friendBury
संसदेच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्राचे ६७ खासदार आहेत. त्यापैकी नऊजण केंदात मंत्री आहेत. यापैकी एकालाही संसदेत अथवा संसदेबाहेर ज्या मुद्याच्या पायावर हे आंदोलन उभे आहे, त्याबाबत मराठी मन भावनिकदृष्ट्या इतके संवेदनशील का बनले? देशभर महाराष्ट्राची बदनामी सुरू असताना सुसंस्कृत महाराष्ट्र गप्प का आहे? महाराष्ट्राची नेमकी व्यथा आणि वेदना काय? याविषयी भूमिका दिल्लीत व्यक्त करता येऊ नये, हे महाराष्ट्रा
read more » Discuss Tell a friendBury
बिहारमधील एकमेकांचे हाडवैरी असलेले ते तिघे एकत्र येतात; पण मराठीच्या अस्मितेच्या मुद्यावर महाराष्ट्रातील ४८ खासदारांची तोंडे लोकसभेत वेगवेगळया दिशांना असतात. कोणीच बोलत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे दिल्लीचे फावते, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
Maharashtrateel marathi mansachi bhaju mandu na shaknarya khasdarani
read more » 1 Comment Tell a friendBury
रेल्वे प्रवाशांवर होणारे हल्ले आणि रेल्वेच्या मालमत्तेची नासधूस करण्याच
े प्रकार थांबले नाहीत तर त्या राज्यातील रेल्वेसेवा बंद करण्यात येईल, अशी धमकी केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे. खोपोली-सीएसटी लोकल रेल्वेमध्ये एका उत्तर प्रदेशातील कामगाराच्या झालेल्या मृत्यूनंतर लालू यादव यांनी दिलेली ही धमकी महाराष्ट्रासाठीच असल्याचे स्पष्ट आहे.
read more » 8 Comments Tell a friendBury
रेल्वे बोर्डातील नोकरभरतीतील बिहारींच्या पक्षपाती धोरणांचा विरोध करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांना ठार मारण्यासाठी दिवसाढवळया हातात पिस्तुल घेऊन धमकावणार्या माथेफिरूला पोलिसांना जागीच ठार केले. पोलिसांचे हे शौर्य असल्याचे गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील मानतात; मात्र मुंबई शहरात एक तरुण दिवसाढवळया बंदूक घेऊन फिरतो, हे महाराष्ट्राचा `बिहार' झाल्याचे संकेत देणारे उदाहर
read more » 2 Comments Tell a friendBury
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना मंगळवारी सकाळी अटक झाली, ती दिल्लीच्या दबावामुळे. हा दबाव रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांनी निर्माण केला. संपूर्ण महाराष्ट्र हिंसाचारी आहे, परप्रांतियांच्या विरोधात आहे, कायदा आणि सुव्यवस्था यांचे तेथे वाटोळे झाले आहे, अशी महाराष्ट्राची प्रतिमा देशभर निर्माण कर
read more » Discuss Tell a friendBury
भरतीमध्ये मराठी माणसांना डावलणा-या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आता नवा अन्यायकारक फतवा जारी केला आहे. मनसे-शिवसेनेच्या गोंधळामुळे रद्द कराव्या लागलेल्या रेल्वे भरतीच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. परंतु महाराष्ट्रात रेल्वे परीक्षा होणार नाहीत, अशी घोषणा लालू यादव यांनी आज केली. rn
read more » Discuss Tell a friendBury
बहुतेक वेळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना "माननीय" असे संबोधण्याची प्रथा आहे. पण आपणाबाबत आता असे म्हणावेसे वाटेनासे झाले आहे. गेल्या काही वर्षात आपण व आपल्या पक्षाने महाराष्ट्राचे नक्की काय भले केले काही कल्पना नाही. मुंबईत बड्या बिल्डरांचे मॉल्स आलेत, गिरणगावातून मराठी हद्दपार होतेच आहे, शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, विजेचा प्रश्न तसाच, टाटा
read more » 14 Comments Tell a friendBury
मराठी की इंग्रजी अशा वादात मराठीप्रेम कितीही दाखवले तरी पालकांचा कल इंग्रजीकडेच अधिक दिसून येत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत इंग्रजी माध्यमांमध्येच प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढते आहे.
' नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ प्लॅनिंग अँण्ड अँडमिनिस्ट्रेशन ' तर्फे अलिकडेच केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पाहणीतून आलेल्य निष्कर्षानुसार , मराठी माध्यमात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्य
read more » Discuss Tell a friendBury
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीमुळे मराठी माणूस उपेक्षित राहिलाय.. बाकीच्या राज्यात राजकीय पक्षांना आपल्या भाषेबद्दल अपार प्रेम असतं आणि तेच प्रेम आतपर्यंत जातं. आपल्याकडे राजकीय नेतेच स्वार्थापायी परप्रांतियांसाठी रेड कार्पेट अंथरतात , आणि त्यांची भाषा बोलतात. स्वतःची हुकूमत असताना हे इतरांपुढे लाचार का होतात , हेच मला कळत नाही.
read more » Discuss Tell a friendBury
११ कोटींच्या महाराष्ट्रात ९ कोटी मराठी माणसांना गृहित धरलं जातं आणि २ कोटी परप्रांतियांना चोंबाळलं जातं... हा काय प्रकार आहे ? माझ्या आंदोलनानंतर मराठी माणूस छाती बाहेर काढून चालायला लागलाय. त्यामुळे इतरांची ‘ फाटली ’ आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘ मटा डॉट कॉम ’ ला बिनधास्त , बेधडक मुलाखत देताना बोलत होते.
read more » 1 Comment Tell a friendBury
' टाटा मोटर्स' कंपनीचा 'नॅनो' प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योगपती रतन टाटा यांची लवकरच भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी सांगितले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरने अमृत महोत्सवात पदार्पण केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी ही माहिती दिली.
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!