Search results for raj tahckrey

महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीमुळे मराठी माणूस उपेक्षित राहिलाय.. बाकीच्या राज्यात राजकीय पक्षांना आपल्या भाषेबद्दल अपार प्रेम असतं आणि तेच प्रेम आतपर्यंत जातं. आपल्याकडे राजकीय नेतेच स्वार्थापायी परप्रांतियांसाठी रेड कार्पेट अंथरतात , आणि त्यांची भाषा बोलतात. स्वतःची हुकूमत असताना हे इतरांपुढे लाचार का होतात , हेच मला कळत नाही. read more »
Discuss   Tell a friend   Bury