sandeshp / Voted

आवाज कुणाचा?????? फ़क्त म.न.सेचा....!!!

"......स्वाभिमान शुन्य माणसे स्वाभिमान शुन्य समाज निर्माण करतात....आणि अशा समाजाला जगाच्या पाठीवर कुठेही किंमत नसते..." मा. प्रबोधनकर ठाकरे.


जर या स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल, आपली संस्कृति, भाषा आणि आपला महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने आपले हेवे दावे सोडून अभिमानाने एकत्र आले पाहिले. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
चिंचगुळाची भेंडी


साहित्य:
पाव किलो भेंडी
१ टेस्पून तेल read more »
Discuss   Tell a friend   Bury
विधानसभा निवडणुकीत नेमके काय चुकले, याचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याऐवजी शिवसेना नेतृत्वाने आपल्या दारूण पराभवाचे खापर महाराष्ट्रातील तरूणाईवर फोडले आहे. ज्यांना शिवसेनेचा व महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, अशा नव्या पिढीच्या तरूणाईने मराठी एकजुटीच्या ठिक-या उडवल्या, असा दोषारोपने शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात करण्यात आला आहे.

शिवसेनेचे केवळ ४४ आमदार यावेळी विजयी झाले असून, भाजपच्या आ read more »
Discuss   Tell a friend   Bury
गेल्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईतील तमाम राजकीय पक्षांना आवाज कुणाचा.. म्हणत आवाज देणाऱ्या शिवसेनेचा आवाज या निवडणुकीत पार बसला. शिवसेनेचा घसा बसण्याचे प्रमुख कारण राज ठाकरे हे असले तरी उद्धव ठाकरे यांची साफ चुकलेली रणनीती, स्वतच्या आजुबाजूच्या चौकडीला अवास्तव महत्त्व देण्याची त्यांची पद्धत, ज्या कोकणाने शिवसेना रुजवली, वाढवली त्याऐवजी विदर्भात नको तितका वेळ देणे ही प्रमुख कारणे असल्याचे read more »
3 Comments   Tell a friend   Bury
निवडणुकीचे निकाल आपण पाहीलेच, मराठी माणसाची आस्मिता राज या॑चे पाठीशी दिसून आलीय, लोका॑ना शास्वत व कायमचे स्थिर, शा॑तीचे जीवन हवय. मराठी माणूस शिवशेने पासून दुरावला नाही तर तो राज आणि उध्दव या॑चेत विभागला म्हणावा लागेल कारण ईतर पक्षा॑प्रमाणे शिवशेनेतही ब॑ड्खोरी होऊ शकते, पक्षाशी एकनिष्ठता सा॑गणारे केव्हा शेनेला सोडुन गेले ते कळलेच नाही.सर्व सामान्य मराठी माणसाच्या मनात राज कि॑वा उध्दव आसा वाद मुळी read more »
2 Comments   Tell a friend   Bury
यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य कोणते, या प्रश्नाचे उत्तर राज ठाकरे यांच्या मनसेने रोवलेला 'तीन लोकी झेंडा' हेच असल्याचे पदार्पणातच १३ आमदार विधानसभेत पाठवून, 'नाशिक बाजा'च्या गजरात मनसेने जाहीर केले आहे!

लोकसभा निवडणुकीत मनसेने मुंबई-ठाणे पट्ट्यात लाख लाख मते घेत युतीला मोठा फटका दिला, तेव्हा 'मनसेची मजल एवढीच!' अशी हेटाळणी केली गेली. पण आता मनसेने मुंबईत शिवसेनेपेक्षा दोन जा read more »
4 Comments   Tell a friend   Bury
Congress is set to capture power for a third consecutive term in Maharashtra and Arunachal Pradesh while a fractured verdict left them 5 short from the halfway mark in Haryana.

Defying anti-incumbency factors, the Congress-NCP combine is all set to manage simple majority on its own in key state of Maharashtra. They have, until now, won 144 seats and are leading in one. read more »
Discuss   Tell a friend   Bury
मराठी माणूस शिवसेनेपासून दुरावला आहे हे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. मराठी माणूस आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आणि राज ठाकरे यांच्याकडे अधिक आशेने बघतो आहे ही बाबही या निकालाने अधोरेखित केली आहे. read more »
3 Comments   Tell a friend   Bury
If this Diwali is just that little bit less noisy, an NGO called Andhashradha Nirmulan Samiti (Superstition Eradication Samiti) can take some of the credit.

Thanks to the samiti’s initiative, well over one lakh students across the state have signed a pledge, promising that they will either not burst firecrackers or drastically cut expenditure on them. read more »
3 Comments   Tell a friend   Bury
कऱ्हाड - "शिवसेना- भाजप युतीला गेल्या वेळी सत्तेवर येण्यासाठी कमी पडलेल्या आमदारांची भरपाई या वेळी पश्‍चिम महाराष्ट्रातून होईल,' असा विश्‍वास शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, मनसेची निशाणी रेल्वे इंजिन हा इंग्रजी शब्द असून, ते इंग्रजीमधूनच निशाणीचा प्रचार करतात. शिट्टी, नारळ, पतंग अशा निशाणी घ्यायच्या सोडून इंग्रजी शब्द का निवडला असा प्रश्‍न प read more »
Discuss   Tell a friend   Bury
I disagree to above statement and the cheek of the media to make such statement. Just because there is someone who is fighting for issues of Marathi people in todays date. The fact of the matter is whole of media - AAj kal and others are 90 % Bhaiyya and all thier egos are thrashed.The media is showing a complete different picture as always for issue raised by MNS against UP/Bihar. It is always c read more »
9 Comments   Tell a friend   Bury
The Bombay high court on Tuesday, in an interim order, restrained Mhada from handing over 3,000 flats to
allotees. A division bench of Justice J N Patel and Justice R Sondur-Baldota was hearing a public interest litigation filed by an 80-year-old ex-serviceman, who alleged irregularities in the Mhada lottery process. read more »
2 Comments   Tell a friend   Bury
मालाड मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार निला देसाई यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या विभाग क्रमांक ४२च्या नगरसेविका सुप्रिया पवार सध्या मनसेचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार दीपक उर्फ अप्पा पवार यांचा जोरदार प्रचार करीत आहेत. सुप्रिया पवार यांनी पक्षावर निष्ठा न ठेवता आपल्या दिरासाठी राज ठाकरे यांचा आदेशच झुगारल्याचे चित्र या मतदारसंघात दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात पक्षाचे पदा read more »
Discuss   Tell a friend   Bury