rnrnलेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, मुंबई rnrnrnदेशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे पूर्ण झाली; मात्र आजतायगायत आपण सुराज्य आणू शकलो नाही, हे या देशाचे दुर्दैव. खरेतर हा देश हिंदूंचा, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात हिंदूंचा सिंहाचा वाटा आहे. याउलट मुसलमानांनी या देशाचे तुकडे करण्य
read more » Discuss Tell a friendBury
The National Flag (flag) is a symbol of the Nation's respect and pride. There is a liberal use of the flag on Independence Day and Republic day. There is a new trend of selling flags made up of paper and plastic, which is incorrect. With a sense of national pride, people enthusiastically buy such flags b
read more » 1 Comment Tell a friendBury
श्री. नारायण राणे मुंबईहून `प्रहार' नावाचे दैनिक सुरू करणार आहेत. नव्या दैनिकातून त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांचा प्रसार करावा, ही त्यांना पहिली सूचना आणि उघडपणे हिंदुत्व मांडता येत नसेल, तर हिंदुत्वाला विरोध करणार्या लेखांना थारा देऊ नये, ही दुसरी सूचना. मुसलमानांचे लांगूलचालन न करता त्यांच्यावर मायेने योग्य वेळी योग्य तेवढे `प्रहार' केले, तर ते मुख्य धारेत येऊ शकतात.
अतीवृष्टी व अनावृष्टी ही संकटे राज्यकर्ते व प्रजा धर्माचरणी न राहिल्याचेच द्योतक आहेत !
चालू मोसमात पावसाचे आगमन वेळेवर झाले; परंतु त्यानंतरच्या महिना- सव्वा महिन्याच्या उघडीपीमुळे सर्वसामान्य जनता चिंतातूर झाली व राज्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली. शेतकर्याची अवस्था इतर जनतेहून वेगळी. अर्थात तिचे वेगळेपण कोणत्या भाषेत मांडायचे, हा प्रश्न आहेच.
लोकसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या चर्चेच्या दरम्यान भाषण करतांना श्री. राहुल गांधी यांनी आपण `इंडियन' आहोत, असे म्हटले आणि त्यानंतर ओमर फारुख अब्दुल्ला यांनी त्यांच्या भाषणात `आपण आधी मुसलमान आहोत, मग भारतीय आहोत', असे सांगितले. जवाहरलाल नेहरूंचे पणतू श्री. राहुल गांधी हिंदूंना `इंडियन' होण्याचे आवाहन करत आहे. त्यांच्या तोंडावर लोकसभेत ओमर अब्दुल्लांनी आम्ही मुसलमानच रहाणार आहोत, असे गर्जून स
read more » Discuss Tell a friendBury
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द होण्यासाठी हिंदुत्ववादी सरसावले !
पुणे, १७ जुलै (वार्ता.) - हिंदु धर्मावर घाला घालणारा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने `थोबाडीत मारा' आंदोलनाला काल पुण्यात सुरुवात झाली. त्याच पुण्यात अंनिसला प्रत्युत्तर देण्यासाठी येथील हिंदुत्ववादी पुढे सरसावले.
read more » Discuss Tell a friendBury
सप्रेम नमस्कार,
श्री व्यासपूजा व प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रतिमापूजन सोहळा आषाढ पौर्णिमा, कलीयुग वर्ष ५११०, शुक्रवार, १८ जुलै २००८ रोजी साजरा होणार आहे. संस्थेतर्फे या वर्षी भारतात १७६ तर विदेशांत १९ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणा
read more » Discuss Tell a friendBury
इतर राज्यभाषा अभिजात भाषेचे स्थान मिळवण्यासाठी धडपडत असतांना मराठीची होणारी विटंबना जाणा !
कन्नड आणि तेलगू या भाषा अभिजात भाषेचे स्थान मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. मराठीची मात्र विटंबना होत आहे; कारण मराठी राज्यकर्त्यांना खुर्ची टिकवण्यापेक्षा मोठे ध्येय दिसत नाही. मुसलमानांना प्रसन्न करून खुर्ची टिकवता येत असेल
read more » Discuss Tell a friendBury
पाठ्यपुस्तकात धार्मिक विधींना अंधश्रद्धा ठरवणारा मजकूर अंतर्भूत करणे, हे शिक्षण खात्याचे महत्पाप !
शालेय शिक्षण खात्याचा धर्मद्रोह !
मुंबई, १३ जुलै (वार्ता.) - यंदाच्या वर्षी शालेय शिक्षण खात्याने इयत्ता १० वीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामध्ये `व्यक्तीमत्त्व विकास' या नव्या विषयाचा समावेश केला आहे. त्यासाठी नवनीत प्रकाशनाने प्रकाशित केलेली प्रा. चंद्रकांत मर्गज यांनी लिहिलेली `व्यक्तीमत्
read more » Discuss Tell a friendBury
मुंबई, ८ जुलै - खंडणी व फसवणूक या प्रकरणांत आरोपी असणारा समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी यांचा भाऊ कासीम आझमी याने आज सत्र न्यायालयातून पलायन केले.
सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज आज न्यायालयाने फेटाळल्यावर कासीम याने अटकेच्या भीतीने येथून पलायन केले. (आरोपींना पळणे सहज शक्य व्हावे, अशी स्थिती येथील न्यायालयांत आहे, हे लज्जास्पद आहे ! - संपादक)
कासीम याच्याविरुद्धचा खंडणी व
read more » Discuss Tell a friendBury
महाराष्ट्रात `हज हाऊस'प्रमाणे हिंदु भाविकांसाठी `अमरनाथ हाऊस' किंवा `वैष्णोदेवी हाऊस' निर्माण करावे, ही समस्त हिंदुजनांची मागणी आम्ही पुढे रेटीत आहोत, असे शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी दैनिक `सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.
श्री. ठाकरे यांनी अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे सरकार खरोखरीच निधर्मी आहे ना ? मग मुसलमानांवर सवलतींचा वर्षाव करतांना त्यांतील काही कण हिंदू
read more » Discuss Tell a friendBury
श्रीनगर, ७ जुलै (प्रे.ट्र.) - अमरनाथ जमीन हस्तांतर प्रकरणी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात आलेले काँग्रेस सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आज राजीनामा दिला. जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेत काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नसल्याने आता राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांच्या हाती काश्मीरचे प्रशासक म्हणून सूत्रे येतील.
नि:स्वार्थ देशसेवेने कोट्यवधी भारतवासियांच्या मनात स्वातंत्र्यकांक्षा निर्माण करणारी आझाद हिंद सेना !rnrnrnrnआज आझाद हिंद सेनेचा ६५ वा स्थापनादिन ! आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस हे जहालमतवादी होते. इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अखेरच्या लढाईचे नेतृत्व करण्याचे कार्य निय
read more » Discuss Tell a friendBury
काळाचा महिमा म्हणून हिंदुत्वाची जगाला जी ओढ लागली आहे, ती कोणालाही रोखता येणार नाही !
`टाइम्स ऑफ इंडिया'ने १९४७ पर्यंत स्वातंत्र्यलढ्यास विरोध केला. नंतर हिंदुत्वास आणि मराठी बाण्यास झोडपण्याचे व्रत पाळले. नेहरूंच्या इंग्रजाळलेपणामुळे आज खेडोपाडीही मराठी शाळांची जागा इंग्रजी शाळांनी घेतली आहे. असे असले, तरी काळाचा महिमा म्हणून हिंदुत्वाची जगाला जी ओढ लागत आहे, ती कोणालाही रोखता येणार नाही. संगण
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!