मित्रानो, महाराष्ट्रा पासून विदर्भ वेगळा करण्यास आमचा विरोध आहे। मान्य आहे की आपल्या सर्व राजकार्न्यानीं स्वता च्या भागाचा विकास केला आणि विदर्भ , मराठ्वाड्या सारखा भाग दुर्लक्षित ठेवला, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण आपला भूभाग तोडून नवं राज्य स्थापन कराव । हा सत्ताधारी पक्षाचा इच्छा शक्तीचा प्रश्न आहे, जर त्यान्च्या मनात विदार्भाचा विकास करायचे असेल तर तो होणार पण त्याना जर काहीच करायचे नसेल तर
read more » 2 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!