yogeshlende / Submitted

आता सगळ संपल्यावर मिलींद नार्वेकरांच्या रुपाने आज तरि बाळासाहेबांना कळ्लं कि बड्व्यांनी सिवसेना संपवली, पण आता काय उपयोग्!आता तर पुत्रही कामी आला नाही,आणि बड्वेही,
सगळिकडे उदास निरव सन्नाटा read more »
Discuss   Tell a friend   Bury
आवाज कुणाचा?????? फ़क्त म.न.सेचा....!!!

"......स्वाभिमान शुन्य माणसे स्वाभिमान शुन्य समाज निर्माण करतात....आणि अशा समाजाला जगाच्या पाठीवर कुठेही किंमत नसते..." मा. प्रबोधनकर ठाकरे.


जर या स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल, आपली संस्कृति, भाषा आणि आपला महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने आपले हेवे दावे सोडून अभिमानाने एकत्र आले पाहिले. read more »
1 Comment   Tell a friend   Bury