खरोखरच काही वेळेला सामान्य लोक किती असामान्य काम करून जातात हेच चैत्राम पवार ह्यांनी दाखवून दिले आहे. अर्थात त्यांना सामान्य म्हणायच का हा प्रश्नच आहे. पुढील वेळी धुळ्याला गेलो कि नक्की जाईन बारीपाडयाला
read more » Discuss Tell a friendBury
खरच, शिवजयंती चा गोंधळ थाबंवायला हवा म्हणजे सर्व मराठी जनता एकत्र शिवजयंती साजरी करू शकतील । तुमचा काय विचार आहे?
म टा च्या सौजन्याने
23 Feb 2010, 0035 hrs IST
प्रताप आसबे
शिवजयंतीच्या संदर्भातला फाल्गुनवाद आणि वैशाखवाद आता थांबलाच पाहिजे... .......
read more » Discuss Tell a friendBury
परवा निरुपम ची टी वी वर पत्रकार परिषद् बघितली । काय काय बरळतो हा माणुस बघून विश्वासच बसत नाही, म्हणे राज साहेबानी राष्ट्र द्रोह केला आहे, त्यानीँ वेगळ्या महाराष्ट्राची मागणी केली आहे । ह्यानी आधी भाषण बघीतलं तरी का, राज साहेब म्हणाले की हे असच जर चालू राहिला तर कुठल्या मराठी तरुनामधे जर वेगळ्या महाराष्ट्राचे विचार आले तर त्याला हे सर्व नेते जबाबदार असतील । कालपासून ह्या वाक्याचा एवढा विपर्यास केल
read more » 1 Comment Tell a friendBury
मित्रानो , स्टार माझा वर संदीप रामादासीचां एक चांगला ब्लॉग वाचला त्याच नाव आहे "नशीबवान राहुल गांधी " । हा ब्लॉग खालील लिंक वर बघता येइल ।
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1473
read more » Discuss Tell a friendBury
अशोकराव, फार चांगले पांग फेडत आहात तुम्ही आमचे, ह्याच करता तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मत्रीपद दिले गेले ? जर पर प्रातिंयानां सरक्षण देण्याकरता तुमच सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार आहे तर मग सामान्य लोकांच्या प्रश्नाचं काय? महागाई , सुरक्षा , रस्ते , इस्पितळ , मुलभुत सोई सुविधा , पानी प्रश्न ह्यांना कधी प्राधान्य देणार? एक लक्षात ठेवा तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मंत्रिपद दिलेले आहे ते इथील लोकां
read more » Discuss Tell a friendBury
काल रात्रीच्या बातम्या बघितल्या आणि नंतर आज सकाळचे वर्त्तमान पत्र वाचली आणि आमचं तर डोकच फ़िरलं। आम्हाला राहुल गांधीन बद्दल आणि त्यांच्या प्रगल्भते बद्दल आशा होती पण त्यानीं ती पर धुळीला मिळवली । त्यांच्या म्हणन्या प्रमाने मराठी माणुस मुंबई च रक्षण करू शकत नाही आणि आम्हाला यु पी , बिहारच्या लोकांची मदत घ्यावी लगते । हा तर २६/११ च्या लढ्यात शहीद झालेल्या लोकांचा अपमान आहे , ह्या लढ्यात असख्यं स्था
read more » 5 Comments Tell a friendBury
आमच्या मनातले बोललात राज साहेब, ह्या कच खाऊ मुख्यमत्र्यांना महाराष्ट्राची आणि पर्यायाने मराठी माणसांची ताकत दाखवायलाच हवी । अशोक रावन वर कोणाचं दडपण आले जेणे करून त्यानीं हा निर्णय चोवीस तासात फिरवला ? आम्हाला कळाले पाहिजे
read more » Discuss Tell a friendBury
मित्रानो, आजच सकाळी म टा मधे प्रताप आसबेचां एक चांगला लेख वाचला तो तुमच्या सोबत शेयर करीत आहे। मुंबई तील पाणी टंचाई किती भीषण आहे ह्याची कल्पना ह्या लेखातून येते आणि हे सर्व भ्रष्ट राज कारनी आपापला फायदा करण्याकरिता आपल्या शहराचा कसा बट्या बोळ करत आहेत। ह्यानां आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे । मुंबई महानगर पालिकेच्या निवडनुका जवळ येउन ठेपल्या आहेत आणि सुज्ञ जनता ह्या सत्ताधार्याना धडा शिकवल्याशिव
read more » Discuss Tell a friendBury
मित्रानो, स्टार माझा वर कालच एक बातमी बघितली आणि ती तुमच्या सोबत शेयर करीत आहे। ह्या ओरिएंटल इन्शुरसं कंपनी चा आपण निषेध केला पाहिजे, पण कसा? मी त्यांचा कस्टमर केयर चा ईमेल ID शोधुन काढला आहे आणि तो आहे csd@orientalinsurance.co.in . मी त्यानां आजच ईमेल पाठवत आहे, जमल्यास तुम्ही देखिल करा
ही बातमी स्टार माझा वर ह्या पत्त्यावर देखिल मिलु शकेल http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=90
read more » Discuss Tell a friendBury
मित्रानो, आत्ताच म टा मधे ही बातमी वाचली आणि लगेचच ब्लॉग वर टाका वीशी वाटली। अवधूत गुप्ते ची शिवसेने शी असलेली ज़वळीक सगळ्याना ठाउकच आहे आणि आम्हाला नाही वाटत की तो मनसे ला ह्या चित्रपटातुन काही न्याय देइल । राज साहेबानी सांगितल्या प्रमाने जर त्यांच्या वर टिका करून कोणी मराठी दिग्दर्शकाचा चित्रपट चालत असेल तर ठीक आहे आणि आम्हाला त्यावर आक्षेप नाही कारण प्रेक्षकच ठरवतील कोणाचा झेंडा खाद्यां वर घ्य
read more » 1 Comment Tell a friendBury
मित्रानो, तुमच्या सोबत शेयर करीत आहे महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी। राज साहेबाना म टा नायक निवड्ण्यात आले आहे। अर्थात त्यात नविन काहीच नाही, राज साहेब आहेतच महाराष्ट्राचे नायक। काय खरं की नाही?
मित्रानो, महाराष्ट्रा पासून विदर्भ वेगळा करण्यास आमचा विरोध आहे। मान्य आहे की आपल्या सर्व राजकार्न्यानीं स्वता च्या भागाचा विकास केला आणि विदर्भ , मराठ्वाड्या सारखा भाग दुर्लक्षित ठेवला, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण आपला भूभाग तोडून नवं राज्य स्थापन कराव । हा सत्ताधारी पक्षाचा इच्छा शक्तीचा प्रश्न आहे, जर त्यान्च्या मनात विदार्भाचा विकास करायचे असेल तर तो होणार पण त्याना जर काहीच करायचे नसेल तर
read more » 2 Comments Tell a friendBury
मित्रानो, कालच सकाळ मधे खालील लेख वाचला आणि त्यानुसार आपले आदरणीय मुख्यमंत्री म्हणे तीन वर्षात महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याकरिता प्रयत्न्य करणार आहेत। एके काळी क्रमांक एक वर असणार्या महाराष्ट्रा साठी ही शरमेची गोष्ट आहे की त्यांच्या महत्वाच्या शहरान्मधे सहा सहा तासाचा लोड शेडिंग कराव लागतय । कांग्रेस च सरकार गेले १० वर्ष महाराष्ट्रावर राज्य करत आहेत मग त्यानीँ इतका वेळ काय झोपा काढल्या? लाज व
read more » Discuss Tell a friendBury
मित्रानो आज महाराष्ट्र टाइम्स मधे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर आधारित "मुंबई हे महाराष्ट्रीयांचेच घर" हा लेख प्रसिद्ध झाला आहे। हा लेख खालील पत्त्यावर देखिल मिळू शकतो http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5306204.cms
माझ्या मते मुंबई ह्या शहराची खरी हद्द ही कर्जत कसार्या पर्यन्त आहे कारन आज ह्या शहरात खरं काम करणारा मानुस सुबर्बन शहरातून येतो। मला कळत नाही की आपण कल्याण आ
read more » 2 Comments Tell a friendBury
मित्रानो, सादर करीत आहे मला एक आवडलेला लोकप्रभे मधील लिहिलेला लेख। फुल्या फुल्या डॉट कॉम च्या सदरामधे आलेला हा लेख ह्या पत्त्यावर देखिल वाचता येइल http://www.loksatta.com/lokprabha/20091127/fulya.htm
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!