पानिपतची लढाई ही एक शौर्यगाथाच आहे. मराठे हरले पण शत्रूच्या मनात दहशत बसवून हरले. दत्ताजी शिंदेंचा "बचेंगे तो और भी लढेंगे" हा आशावाद आणि निडर शौर्यगाथा म्हणजे पानिपत.
read more » Discuss Tell a friendBury
रात्रीच्या वेळी रत्नागिरी शहरात फेरफटका मारायला मला फार आवडत. मांडवी, थिबा आणि भाट्ये बीच हे परिसर रात्रीचे वेळी अनोखे दिसतात. मांडवीत जर भरती असेल तर वेगळाच नजारा असतो. फोटोजेनिक म्हणतात तसा. हा फोटो गोडबोले जवळचा आहे.
read more » 4 Comments Tell a friendBury
Marathi Movie Shala Movie is based on Milind Bokil's Best Seller Marathi Novel "Shala". Shala is a Drama / Romantic film starring Anshuman Joshi and Ketaki Mategaonkar in the lead roles.
read more » Discuss Tell a friendBury
शोभा डे देशातील एक प्रथितयश व सिध्दहस्त लेखिका आहेत. महाराष्ट्रातील घराघरात त्यांचे नाव पोहोचले आहे. त्यांनी एकूण १५ पुस्तकांचे लेखन केले असून, भारतीय ले़खकांच्या यादीत त्यांचे नाव आदराने घेतले जाते. साहित्य क्षेत्रातले अनेक विक्रम त्यांच्या नावि आहेत.rnrnत्यांचि काहि पुस्तके भारत तसेच विदेशातिल विद्यापिठांच्या साहित्य अभ्यासक्रमात तुलनात्मक अभ्यासक्रमात लावण्यात आली आहेत. तसेच त्यांचे शंभराह
read more » 1 Comment Tell a friendBury
To award winners with outstanding contribution to progress of the state across eight fields, from a final shortlist of 39 nominees.
Selection process includes jury of eminent Maharashtrians: Dr. Achyut Godbole, Mr. Ashutosh Gowarikar, Mr. Dhanraj Pillay, Mr. Julio Ribeiro, Ms. Medha Patkar, Mr. Rajdeep Sardesai and Ms. Shobha De
read more » Discuss Tell a friendBury
शी ही ‘टोल’वाटोलवी!
* मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग , खर्च - २१२३ कोटी
वसुली - १०९५ कोटी . टोल वसुलीचा
कालावधी - ३० एप्रिल २०३०.
* भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्ता, झालेला प्रत्यक्ष खर्च - १२७ कोटी. आतापर्यंतची वसुली - ४० कोटी.
वसुलीचा कालावधी - एप्रिल २०१३.
* ठाणे-घोडबंदर रस्ता, खर्च - २४६ कोटी. आतापर्यंतची वसुली - १४१ कोटी. वसुली कालावधी डिसेंबर २०२०.
read more » 1 Comment Tell a friendBury
लोकपाल विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करण्याचे काम बडे अधिकारीच करीत असून, त्यास प्रंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर हे विधेयक मंत्रिमंडळ बैठकीत उद्या (मंगळवारी) सादर होईल.
केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी सांगितले की, कार्यकक्षेत सीबीआय, सीव्हीसी आणण्याच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरिष्ठ मंत्र्यांच्या बैठकी
read more » Discuss Tell a friendBury
महाराष्ट्रात येण्याच्या भानगडीत पडू नका,
झक मारली असे वाटेल!
कर्नाटक सरकार मराठींचा आणि मराठी माणसांचा मान राखणार असेल तर
बेळगाव कर्नाटकात राहिले तरी चालेल!
read more » 5 Comments Tell a friendBury
सध्या फक्त एकच गोष्ट सेन्सॉर होण्याची गरज आहे आणि ती म्हणजे कपिल सिब्बल यांचे तोंड!'
'फेसबुकवर स्टेटस अपडेट करताना प्रत्येक वेळी सिब्बल यांची परवानगी घ्यायची काय?'अशा उपरोधिक प्रतिक्रियांपासून ट्विटरवर 'इडियट कपिल सिब्बल' असा हॅश टॅग देण्यापर्यंत विविध प्रकारे नेटकरांनी सिब्बल यांच्यावर हल्ला चढविला आहे. त्याला कारण आहे ती सिब्बल यांची सूचना. सोशल मीडिया संकेतस्थळावर नियंत्रण घालण्याची. फेस
read more » Discuss Tell a friendBury
आताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांना प्रश्नोत्तरे पाठ करायला सांगतात. पुढे जाऊन घोकंपट्टीची सवय घातक पडू शकते. पाठ केलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा लक्षात राहत नाही. तिथे विषयाचा आवका मोठा असतो. त्यामुळे विषय समजावून घेणं, विषयातील महत्त्वाच्या मुद्यांसाठी पेन्सिलनं अधोरेखित करणं, महत्त्वाच्या मुद्याचे टिपण तयार करणं तसेच त्याचे उप
read more » Discuss Tell a friendBury
* दिवाळीच्या निमित्ताने सात्त्विक रांगोळ्या !
* दिवाळीत किल्ला का बांधतात ?
* किल्ला बांधणे म्हणजे काय ? / लहान मुलेच किल्ला का बांधतात ? / किल्ला घराच्या बाहेरच का बनवतात ?
With the hill fort of Pratapgad in Western Maharashtra in need of urgent repair, locals have decided to themselves undertake the renovation work of the historical structure built by Chhatrapati Shivaji in 1656-58.
"We decided to undertake the renovation work as the fort was badly in need of it," says Kaustubh Butala, whose Maybhawani Samajik Sanstha is involved in the work.
After a legal tangle with Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) and opposition from the Mumbai police,the Slum Rehabilitation Authority (SRA) has finally cleared the decks to hand over 4,500 flats situated opposite BPCLs Mahul refinery in Chembur to the BMC.
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!