, `इथे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !’
हिंदु जागरणाला मराठी भाषिकांकडून सुरुवात होत आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे सुरू होत असल्याचे दर्शक असल्याने महाराष्ट्राला `अभिनव भारत’ संघटनेचा अभिमान वाटतो !
मालेगाव बाँबस्फोटाचा इतका डांगोरा होतो आहे की, जणू काही तेवढा एकच धमाका या देशात घडलेला आहे. हिंदूंची नावे पुढे करून इस्लामी आतं
read more » Discuss Tell a friendBury
सगळ्या महाराष्ट्राला देशप्रेम शिकवायला निघालेल्या खऱ्या “देशद्रोही ”च्या प्रदर्शनावर महाराष्ट्रात काही दिवसांची का असेना बंदी घातली ते चांगलेच झाले. मात्र हा चित्रपट महाराष्ट्राबाहेर प्रदर्शित होणार आहे आणि हे थांबवणं काही आपल्या हातात नाही कारण ही लोकशाही आहे. खरंतर या सी किंवा डी ग्रेड चित्रपटावर बंदीच घालायची तर देशभरात घालायला हवी होती असं माझं मत आहे कारण जो मेसेज आणि ज्या पद्धतीनं या पिक्चर
read more » 2 Comments Tell a friendBury
`भारतीय संसदेचे या वर्षीचे कामकाज अवघे ३४ दिवसांचे झाले आहे.
पन्नास वर्षांपूर्वी संसदेचे कामकाज किमान १५० दिवस होत असे.
अलीकडे ते ९० दिवसांवर आले.'
read more » 1 Comment Tell a friendBury
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना मंगळवारी सकाळी अटक झाली, ती दिल्लीच्या दबावामुळे. हा दबाव रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांनी निर्माण केला. संपूर्ण महाराष्ट्र हिंसाचारी आहे, परप्रांतियांच्या विरोधात आहे, कायदा आणि सुव्यवस्था यांचे तेथे वाटोळे झाले आहे, अशी महाराष्ट्राची प्रतिमा देशभर निर्माण कर
read more » Discuss Tell a friendBury
News about Hundutva, Maharastrians and for those who really wants that our country should protect from hands of todays political leaders. Maharasthra had past like chatrapati shivaji maharaj , sambhaji maharaj those who wants ramrajya, so its our responsiblity to take dream on our shoulder
read more » Discuss Tell a friendBury
`बर्याचदा पूजा वगैरेसारख्या समारंभाच्या वेळी दाराला पानाफुलांचे तोरण बांधतात; कारण त्या शुभ वेळी देवतांच्या लहरी येत असतात. या लहरी सूक्ष्म असल्याने या लहरींना आकर्षून घेण्याची क्षमता फुलांच्या गंधलहरींमध्ये असते. अशा तर्हेने देवतांकडून येणार्या सात्त्विक लहरी या फुलांकडून सर्वांत जास्त प्रमाणात खेचल्या जातात व फुलांकडून, तसेच थोड्याफार प्रमाणात पानांकडून त्या प्रक्षेपित केल्या जातात.
दसर्याच्या दिवशी वायुमंडलातील तेजरूपी क्षात्रलहरींना पूरक अशा प्रतीकाचे, म्हणजेच शस्त्रांचे पूजन करणे हितावह असणे : दसरा हा सण जिवांत क्षात्रभावाचे संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवांत प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचे प्रतीकात्मक रूप आहे. कोणत्याही देवतेच्या हातात असणारे शस्त्र हे दुर्जनांचा विनाशकाल दर्शवून साधकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असते.
१. शमीची पाने : दसर्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिति करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव ज
read more » Discuss Tell a friendBury
मातृभाषा, राजभाषा ह्याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंडा होत. ज्यांना आपल्या भाषा, साहित्य, कला, संस्कृती यांच्याबद्दल रास्त अभिमान नाही, त्यांना आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान कसा वाटावा? लोकभाषा हा लोकशाहीचा कणा असतो. पण हे आता कोणी कोणाला सांगायचे? अशी धोअरणे रेटणाऱ्यांची प्रजा ही संस्कृतीहीन व केवळ पोटभरुच असणार. त्यांना जीवनातील मांगल्याचे वरदान कधीच लाभणार नाही.
read more » Discuss Tell a friendBury
भारतीयांवर मनुवादी विचाराने व मनुस्मृतीच्या कायद्याने मोठा अन्याय केले आहे. मनुस्मृतीमुळे देशातला बहुसंख्य असलेला बहुजन समाज हक्क अधिकारापासून वंचित राहिला. ब्राह्माण, क्षत्रिय, वैश्य व शूद असे चार वर्ण परंतु कलियुगामध्ये ब्राह्माण व शूद हे दोनच वर्ण, यातील ब्राह्माण संपूर्ण अधिकार संपन्न व शूद हे अधिकार वंचित शूदांना सप्तबंदी लागू होती. यातील शिक्षण, संपत्ती, शस्त्र, रोटी, बेटी, तट व समुद उल्लंघ
read more » Discuss Tell a friendBury
छत्रपतींच्या उदयानंतर घडलेला इतिहास उपलब्ध असतांना आता नव्याने करण्यात येणारा हा खटाटोप काय साध्य करणार आहे ? साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास खोटा ठरवण्यासाठी काही महिने केलेला अभ्यास पुरेसा आहे का ? याला संशोधन म्हणायचे कि दुस्वासापोटी उभा केलेला इतिहास ? आणि हा निर्णय जनतेच
read more » Discuss Tell a friendBury
टाटा ने सिंगुर संयंत्र में अड़ंगे को देखते हुए अपनी बाकी योजनाएं भी तैयार कर रखी हैं। कम्पनी ने पुणे में ‘नैनो’ की असेम्बलिंग के साथ-साथ ‘नैनो’ का ‘टेस्ट ड्राइव’ भी शुरू कर दिया है।
read more » Discuss Tell a friendBury
स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता अत्यंत क्रूर अत्याचार होत असतांनाही छत्रपती संभाजी राजे यांनी धर्म बदलला नाही. धर्म बदलणे म्हणजे आत्मा विकणे. टिपू बळाचा वापर करून जबरदस्तीने धर्मांतर करण्यात कुख्यात होता. त्याचा पराभव करणारे मराठ्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी टिपू लढाईत हरल्यानंतर भेदरलेल्या त्याच्या मुलाला जवळ घेऊन धीर दिला. त्याचे धर्मांतर करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. धर्मावर आघा
read more » Discuss Tell a friendBury
मुसलमान आई-बापाच्या पोटी जन्म घेतल्याने माणूस मुसलमान होत नाही, तर `अल्ला हा एकच देव आहे, कुराण धर्मग्रंथ आहे आणि महंमद पैगंबर हा एकच शेवटचा प्रेषित आहे', हे जो इस्लाममधील धर्मगुरूंसमोर शपथेवर मान्य करतो, त्यालाच मुसलमान म्हणून जगण्याचा हक्क इस्लाम देतो. खरे म्हणजे त्यालाच जगण्याचा हक्क धर्मगुरु देतात; कारण मुसलमान आई-बापाच्या पोटी जन्म घेऊनही जो अल्लाव्यतिरिक्त दुसर्या देवाचे अस्तित्व मान्य क
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!