, `इथे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !’
हिंदु जागरणाला मराठी भाषिकांकडून सुरुवात होत आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे सुरू होत असल्याचे दर्शक असल्याने महाराष्ट्राला `अभिनव भारत’ संघटनेचा अभिमान वाटतो !
मालेगाव बाँबस्फोटाचा इतका डांगोरा होतो आहे की, जणू काही तेवढा एकच धमाका या देशात घडलेला आहे. हिंदूंची नावे पुढे करून इस्लामी आतं
read more » Discuss Tell a friendBury
पवार साहेब साष्टांग नमस्कार,
आम्ही आपल्याला निवडून दिल्लीला पाठवले ते राष्ट्राची सोबतच महाराष्ट्राची काळजी घेण्यास.पण खेदाने नमूद करावेसे वाटते कि महाराष्ट्रावर अन्याय होत असतांना महाराष्ट्रातील बर्याच खासदारांना दिल्लीत तोंड ऊघडायला पण सवड मिळाली नाही, त्यामुळे येथील तरुणांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा कोणी फोडावी ? याविषयीपण बोलला असता तर आपल्यावर असे बोलायची वेळच आली नसती.......
read more » 1 Comment Tell a friendBury
India Needs a Marathi as a Prime Minister and Sharad Pawar must be made the PM by the next elections. This will ensure that Marathi people are able to get the required status quo in Post Independence India. I believe that in post independence India Maharashtra seldom got importance under Nehru or Gandhi Family. Morarji was a known Marathi antagonist due to the Hutatma movement.Other Janata Dal le
read more » 1 Comment Tell a friendBury
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना मंगळवारी सकाळी अटक झाली, ती दिल्लीच्या दबावामुळे. हा दबाव रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांनी निर्माण केला. संपूर्ण महाराष्ट्र हिंसाचारी आहे, परप्रांतियांच्या विरोधात आहे, कायदा आणि सुव्यवस्था यांचे तेथे वाटोळे झाले आहे, अशी महाराष्ट्राची प्रतिमा देशभर निर्माण कर
read more » Discuss Tell a friendBury
News about Hundutva, Maharastrians and for those who really wants that our country should protect from hands of todays political leaders. Maharasthra had past like chatrapati shivaji maharaj , sambhaji maharaj those who wants ramrajya, so its our responsiblity to take dream on our shoulder
read more » Discuss Tell a friendBury
Among the battery of lawyers defending Raj Thackeray, one stands out because of his surname. Akhilesh Chaubey is the public face of the MNS leader's legal team, and is also, for all purposes, the official spokes-person of the defence.
read more » 10 Comments Tell a friendBury
`बर्याचदा पूजा वगैरेसारख्या समारंभाच्या वेळी दाराला पानाफुलांचे तोरण बांधतात; कारण त्या शुभ वेळी देवतांच्या लहरी येत असतात. या लहरी सूक्ष्म असल्याने या लहरींना आकर्षून घेण्याची क्षमता फुलांच्या गंधलहरींमध्ये असते. अशा तर्हेने देवतांकडून येणार्या सात्त्विक लहरी या फुलांकडून सर्वांत जास्त प्रमाणात खेचल्या जातात व फुलांकडून, तसेच थोड्याफार प्रमाणात पानांकडून त्या प्रक्षेपित केल्या जातात.
दसर्याच्या दिवशी वायुमंडलातील तेजरूपी क्षात्रलहरींना पूरक अशा प्रतीकाचे, म्हणजेच शस्त्रांचे पूजन करणे हितावह असणे : दसरा हा सण जिवांत क्षात्रभावाचे संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवांत प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचे प्रतीकात्मक रूप आहे. कोणत्याही देवतेच्या हातात असणारे शस्त्र हे दुर्जनांचा विनाशकाल दर्शवून साधकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असते.
१. शमीची पाने : दसर्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिति करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव ज
read more » Discuss Tell a friendBury
भारतीयांवर मनुवादी विचाराने व मनुस्मृतीच्या कायद्याने मोठा अन्याय केले आहे. मनुस्मृतीमुळे देशातला बहुसंख्य असलेला बहुजन समाज हक्क अधिकारापासून वंचित राहिला. ब्राह्माण, क्षत्रिय, वैश्य व शूद असे चार वर्ण परंतु कलियुगामध्ये ब्राह्माण व शूद हे दोनच वर्ण, यातील ब्राह्माण संपूर्ण अधिकार संपन्न व शूद हे अधिकार वंचित शूदांना सप्तबंदी लागू होती. यातील शिक्षण, संपत्ती, शस्त्र, रोटी, बेटी, तट व समुद उल्लंघ
read more » Discuss Tell a friendBury
Ranchi (Jharkhand): An elephant attacked houses of people allegedly involved in damaging a temple of Lord Ganesha in Jharkhand and ensured their arrest.
According to media reports on Saturday, a wild elephant attacked houses of around 10 people who on August 16 had damaged the temple of elephant-headed god Ganesha situated in Mahudi hills of Hazaribagh district, arou
read more » Discuss Tell a friendBury
छत्रपतींच्या उदयानंतर घडलेला इतिहास उपलब्ध असतांना आता नव्याने करण्यात येणारा हा खटाटोप काय साध्य करणार आहे ? साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास खोटा ठरवण्यासाठी काही महिने केलेला अभ्यास पुरेसा आहे का ? याला संशोधन म्हणायचे कि दुस्वासापोटी उभा केलेला इतिहास ? आणि हा निर्णय जनतेच
read more » Discuss Tell a friendBury
दरवर्षी गणेशोत्सव जवळ आल्यावर प्रदूषणाच्या नावाखाली गणेशमूर्तींचे हौदात विसर्जन करण्याचे आवाहन केले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक महानगरपालिकाही यात अग्रभागी असते, हे वेगळे सांगायला नको; पण गणेशमूर्तींच्या विसर्जनाने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, याची इत्यंभूत माहिती पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अ
read more » Discuss Tell a friendBury
गणेशमूर्तीपासून विटा करण्याची सक्ती करणार्या महापौरांबाबत शिवसेनेला काय म्हणायचे आहे ?
गणेशाची विटंबना केली, तरी हिंदुत्ववादी पक्षांना काही वाटणार नाही; कारण श्री गणेश मतदार नाही !
मुंबई, १२ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदूंचे सण व उत्सव या प्रसंगी प्रदूषणाची बोंब उठवणार्या पर्यावरणवाद्यांच्या नादाला लागून महापालिका प्रशासनाने कृत्रिम तलावात विसर्जित शाडू मातीचा वापर उद्यानातील झाडांसाठी करण्य
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!