, `इथे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !’
हिंदु जागरणाला मराठी भाषिकांकडून सुरुवात होत आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे सुरू होत असल्याचे दर्शक असल्याने महाराष्ट्राला `अभिनव भारत’ संघटनेचा अभिमान वाटतो !
मालेगाव बाँबस्फोटाचा इतका डांगोरा होतो आहे की, जणू काही तेवढा एकच धमाका या देशात घडलेला आहे. हिंदूंची नावे पुढे करून इस्लामी आतं
read more » Discuss Tell a friendBury
१. यमलहरींना प्रत्यक्ष संचारण्यासाठी बल देणे, हे प्रत्येकाचे धर्मकर्तव्य असल्यामुळे शास्त्रात बहीण नसलेल्या भावालाही अन्य स्त्रीच्या घरी जाऊन जेवण्यासाठी सांगितलेले असणे
धर्मात सांगण्यात आलेले कर्तव्य हे जिवाच्या व्यष्टी, तसेच समाजाच्या समष्टी या दोन्ही घटकांना प्रत्यक्ष ऊर्जाबल पुरवून त्याची ऐहिक आणि पारलौकिक उन्
read more » Discuss Tell a friendBury
This young came here with intentions to kill our Raj Thackeray,he fired bullets in air,strangulate the conductor for some 15mins.Then also killing such person who has gun with him n anger in his mind was called as encounter,n said police should have arrested him!!
Laloo prasad has requested to prime minister for bann on Shiv Sena n Raj Thackeray,what is the relation of Raj Thackeray with that ki
read more » 25 Comments Tell a friendBury
all the people in Maharashtra have their contact in other state.they are requested to send this message of State Respect to their friend in other state that What Bhaiya from U.P. and BIHAR done with their state. The same thing will happen in Karnataka ,Tamil Nadu ,Goa, Arunachal, Orissa, Assam Etc. so Beware of Bhaiya and push them to their native place or they will ruin your state like Maharasht
read more » 9 Comments Tell a friendBury
`महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांना ठार मारायला आलोय...' असे सांगत स्वत:कडील पिस्तुलातून बेस्ट बसगाडीतील प्रवाशांवर गोळीबार करणार्या बिहारमधील राहुल राज या माथेफिरूवर काल पोलिसांनी उलटा गोळीबार केला. या चकमकीत हा माथेफिरू ठार झाला. ही बातमी सर्व चैनल वर दाखवत होते पण एकाही मराठी चैनलने मराठी माणसाची, महाराष्ट्र्ाची बाजू मांडली नाही. त्याउलट भारतातील सर्व हिंदी चैनल त्या म
read more » 4 Comments Tell a friendBury
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना मंगळवारी सकाळी अटक झाली, ती दिल्लीच्या दबावामुळे. हा दबाव रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांनी निर्माण केला. संपूर्ण महाराष्ट्र हिंसाचारी आहे, परप्रांतियांच्या विरोधात आहे, कायदा आणि सुव्यवस्था यांचे तेथे वाटोळे झाले आहे, अशी महाराष्ट्राची प्रतिमा देशभर निर्माण कर
read more » Discuss Tell a friendBury
लोकसभेच्या आणि विधानसभांच्या निवडणुका जवळ येत असून सोनिया गांधींना विजय मिळावा, अशी ज्या अनेक मतलबी राष्ट्रांची इच्छा दिसते, त्यांनी वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. बुधवार, १५ ऑक्टोबर रोजीच्या `लंडन टाइम्स'च्या अंकात पं. जवाहरलाल नेहरूंना नोबेल पारितोषिक मिळावे म्हणून अकरा वेळा अनेक व्यक्ती आणि सं
read more » Discuss Tell a friendBury
`बर्याचदा पूजा वगैरेसारख्या समारंभाच्या वेळी दाराला पानाफुलांचे तोरण बांधतात; कारण त्या शुभ वेळी देवतांच्या लहरी येत असतात. या लहरी सूक्ष्म असल्याने या लहरींना आकर्षून घेण्याची क्षमता फुलांच्या गंधलहरींमध्ये असते. अशा तर्हेने देवतांकडून येणार्या सात्त्विक लहरी या फुलांकडून सर्वांत जास्त प्रमाणात खेचल्या जातात व फुलांकडून, तसेच थोड्याफार प्रमाणात पानांकडून त्या प्रक्षेपित केल्या जातात.
दसर्याच्या दिवशी वायुमंडलातील तेजरूपी क्षात्रलहरींना पूरक अशा प्रतीकाचे, म्हणजेच शस्त्रांचे पूजन करणे हितावह असणे : दसरा हा सण जिवांत क्षात्रभावाचे संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवांत प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचे प्रतीकात्मक रूप आहे. कोणत्याही देवतेच्या हातात असणारे शस्त्र हे दुर्जनांचा विनाशकाल दर्शवून साधकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असते.
१. शमीची पाने : दसर्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिति करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव ज
read more » Discuss Tell a friendBury
Ranchi (Jharkhand): An elephant attacked houses of people allegedly involved in damaging a temple of Lord Ganesha in Jharkhand and ensured their arrest.
According to media reports on Saturday, a wild elephant attacked houses of around 10 people who on August 16 had damaged the temple of elephant-headed god Ganesha situated in Mahudi hills of Hazaribagh district, arou
read more » Discuss Tell a friendBury
छत्रपतींच्या उदयानंतर घडलेला इतिहास उपलब्ध असतांना आता नव्याने करण्यात येणारा हा खटाटोप काय साध्य करणार आहे ? साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास खोटा ठरवण्यासाठी काही महिने केलेला अभ्यास पुरेसा आहे का ? याला संशोधन म्हणायचे कि दुस्वासापोटी उभा केलेला इतिहास ? आणि हा निर्णय जनतेच
read more » Discuss Tell a friendBury
स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता अत्यंत क्रूर अत्याचार होत असतांनाही छत्रपती संभाजी राजे यांनी धर्म बदलला नाही. धर्म बदलणे म्हणजे आत्मा विकणे. टिपू बळाचा वापर करून जबरदस्तीने धर्मांतर करण्यात कुख्यात होता. त्याचा पराभव करणारे मराठ्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी टिपू लढाईत हरल्यानंतर भेदरलेल्या त्याच्या मुलाला जवळ घेऊन धीर दिला. त्याचे धर्मांतर करण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. धर्मावर आघा
read more » Discuss Tell a friendBury
मुसलमान आई-बापाच्या पोटी जन्म घेतल्याने माणूस मुसलमान होत नाही, तर `अल्ला हा एकच देव आहे, कुराण धर्मग्रंथ आहे आणि महंमद पैगंबर हा एकच शेवटचा प्रेषित आहे', हे जो इस्लाममधील धर्मगुरूंसमोर शपथेवर मान्य करतो, त्यालाच मुसलमान म्हणून जगण्याचा हक्क इस्लाम देतो. खरे म्हणजे त्यालाच जगण्याचा हक्क धर्मगुरु देतात; कारण मुसलमान आई-बापाच्या पोटी जन्म घेऊनही जो अल्लाव्यतिरिक्त दुसर्या देवाचे अस्तित्व मान्य क
read more » Discuss Tell a friendBury
दरवर्षी गणेशोत्सव जवळ आल्यावर प्रदूषणाच्या नावाखाली गणेशमूर्तींचे हौदात विसर्जन करण्याचे आवाहन केले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक महानगरपालिकाही यात अग्रभागी असते, हे वेगळे सांगायला नको; पण गणेशमूर्तींच्या विसर्जनाने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, याची इत्यंभूत माहिती पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अ
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!