महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना मंगळवारी सकाळी अटक झाली, ती दिल्लीच्या दबावामुळे. हा दबाव रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांनी निर्माण केला. संपूर्ण महाराष्ट्र हिंसाचारी आहे, परप्रांतियांच्या विरोधात आहे, कायदा आणि सुव्यवस्था यांचे तेथे वाटोळे झाले आहे, अशी महाराष्ट्राची प्रतिमा देशभर निर्माण कर
read more » Discuss Tell a friendBury
News about Hundutva, Maharastrians and for those who really wants that our country should protect from hands of todays political leaders. Maharasthra had past like chatrapati shivaji maharaj , sambhaji maharaj those who wants ramrajya, so its our responsiblity to take dream on our shoulder
read more » Discuss Tell a friendBury
`बर्याचदा पूजा वगैरेसारख्या समारंभाच्या वेळी दाराला पानाफुलांचे तोरण बांधतात; कारण त्या शुभ वेळी देवतांच्या लहरी येत असतात. या लहरी सूक्ष्म असल्याने या लहरींना आकर्षून घेण्याची क्षमता फुलांच्या गंधलहरींमध्ये असते. अशा तर्हेने देवतांकडून येणार्या सात्त्विक लहरी या फुलांकडून सर्वांत जास्त प्रमाणात खेचल्या जातात व फुलांकडून, तसेच थोड्याफार प्रमाणात पानांकडून त्या प्रक्षेपित केल्या जातात.
दसर्याच्या दिवशी वायुमंडलातील तेजरूपी क्षात्रलहरींना पूरक अशा प्रतीकाचे, म्हणजेच शस्त्रांचे पूजन करणे हितावह असणे : दसरा हा सण जिवांत क्षात्रभावाचे संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवांत प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचे प्रतीकात्मक रूप आहे. कोणत्याही देवतेच्या हातात असणारे शस्त्र हे दुर्जनांचा विनाशकाल दर्शवून साधकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असते.
१. शमीची पाने : दसर्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिति करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव ज
read more » Discuss Tell a friendBury
छत्रपतींच्या उदयानंतर घडलेला इतिहास उपलब्ध असतांना आता नव्याने करण्यात येणारा हा खटाटोप काय साध्य करणार आहे ? साडेतीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास खोटा ठरवण्यासाठी काही महिने केलेला अभ्यास पुरेसा आहे का ? याला संशोधन म्हणायचे कि दुस्वासापोटी उभा केलेला इतिहास ? आणि हा निर्णय जनतेच
read more » Discuss Tell a friendBury
मुम्बई कोणाच्या 'बापाची' नाही ह्या मुम्बईच्या पो. उ. आयुक्त प्रसाद यांच्या वक्तव्यावर आपले काय मत आहे.
१. प्रसाद यांना जास्त गुर्मी चढलि आहे.
२. त्याच्या पदाला अस वक्तव्य शोभनारच आहे.
३. प्रसादांचे हे विधान महाराष्ट्राच्या द्वेषापायी जन्माला आले आहे.
read more » 7 Comments Tell a friendBury
मला चांगल आठवत आहे तेव्हाची मुंबई. तेव्हा मि शाळेत जानारा विद्यार्थी होतो. आठवल की वाटत, तेव्हाची मुंबई जपुन ठेवली असति तर आता तिची किंमत हरणाच्या नाभितिल कस्तुरी ईतकी झाली असती. आहा ती सौम्य सकाळ. आई सकाळि हात खेचुन उठवायची, आणि म्हणायची "चल रे खुप वाजले, गिरणिचा पहीला भोंगा वाजायच्या आधी मोरित जाउन आंघोळ कर". मग आम्ही उठुन तयार होउन पायवाट तुडवत गिरणिचा तिसरा भोंगा होईपर्यंत आणि शाळेच्या पहिल
read more » 2 Comments Tell a friendBury
मुसलमान आई-बापाच्या पोटी जन्म घेतल्याने माणूस मुसलमान होत नाही, तर `अल्ला हा एकच देव आहे, कुराण धर्मग्रंथ आहे आणि महंमद पैगंबर हा एकच शेवटचा प्रेषित आहे', हे जो इस्लाममधील धर्मगुरूंसमोर शपथेवर मान्य करतो, त्यालाच मुसलमान म्हणून जगण्याचा हक्क इस्लाम देतो. खरे म्हणजे त्यालाच जगण्याचा हक्क धर्मगुरु देतात; कारण मुसलमान आई-बापाच्या पोटी जन्म घेऊनही जो अल्लाव्यतिरिक्त दुसर्या देवाचे अस्तित्व मान्य क
read more » Discuss Tell a friendBury
दरवर्षी गणेशोत्सव जवळ आल्यावर प्रदूषणाच्या नावाखाली गणेशमूर्तींचे हौदात विसर्जन करण्याचे आवाहन केले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक महानगरपालिकाही यात अग्रभागी असते, हे वेगळे सांगायला नको; पण गणेशमूर्तींच्या विसर्जनाने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, याची इत्यंभूत माहिती पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अ
read more » Discuss Tell a friendBury
गणेशमूर्तीपासून विटा करण्याची सक्ती करणार्या महापौरांबाबत शिवसेनेला काय म्हणायचे आहे ?
गणेशाची विटंबना केली, तरी हिंदुत्ववादी पक्षांना काही वाटणार नाही; कारण श्री गणेश मतदार नाही !
मुंबई, १२ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदूंचे सण व उत्सव या प्रसंगी प्रदूषणाची बोंब उठवणार्या पर्यावरणवाद्यांच्या नादाला लागून महापालिका प्रशासनाने कृत्रिम तलावात विसर्जित शाडू मातीचा वापर उद्यानातील झाडांसाठी करण्य
read more » Discuss Tell a friendBury
मुंबई, ६ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - सनातन संस्था, तसेच तिची संलग्न संस्था असलेली हिंदु जनजागृती समिती यांवर बंदी आणता येईल का, याविषयी दहशतवादविरोधी पथक व राज्य गुप्तचर खाते विचारविनियम करत आहेत. rn`दी टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राचे पत्रकार मातीन हाफीज यांनी वैयक्तिक भेटीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना श्री. करकरे यांनी ही माहिती सांगितली आहे. (अनेक मुसलमान संघटना दहशतवादी कारवायांत
read more » Discuss Tell a friendBury
By U.Narayana Das rnrn rnrnThe trauma of burning!rnHave you ever daydreamed with a cigarette between your fingers till the burning end slowly crept up and singed the intertriginous surfaces between them? Have you ever fallen off a mot
read more » Discuss Tell a friendBury
Hindus, bow to Sree Amarnath (Lord Shiva) for this success. This success shows that Hindus can also force Government to give their proper rights!
The two-month-long agitation over Amarnath land row ended on Sunday after the state government and the Amarnath Yatra Sangharsh Samiti (AYSS) entered into an agreement in Jammu.
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!